AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Nidhi : फक्त एक निर्णय होताच शेतकऱ्यांना लागू शकते लॉटरी, थेट 9000 रुपये…नेमकं काय होणार?

पीएम शेतकरी सन्मान निधी अंतर्गत देशात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या आर्थिक मदतीविषयी आता शेतकरी नवी मागणी करत आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकं काय घडणार हे पाहावे लागणार आहे.

| Updated on: Jan 19, 2026 | 6:39 PM
Share
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारी रोजी 2026-27 सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकी काय तरतूद असेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यंदा शेतकऱ्यांसाठी काय तरतूद केली जाणार, असे विचारले जात आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारी रोजी 2026-27 सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकी काय तरतूद असेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यंदा शेतकऱ्यांसाठी काय तरतूद केली जाणार, असे विचारले जात आहे.

1 / 5
दरम्यान, अर्थसंकल्प सादरीकरणाची तारीख जशी जवळ आहे, तसे पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेची चर्चा होत आहे. यंदा केंद्र सरकार या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीमध्ये वाढ करणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

दरम्यान, अर्थसंकल्प सादरीकरणाची तारीख जशी जवळ आहे, तसे पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेची चर्चा होत आहे. यंदा केंद्र सरकार या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीमध्ये वाढ करणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

2 / 5
केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वर्षाला 6000 रुपये पाठवते. हा निधी प्रत्येक वेळी 2000 रुपये याप्रमाणे एकूण तीन टप्प्यांत दिला जातो. याच आर्थिक मदतीच्या जोरावर शेतकरी आपल्या महत्त्वाच्या गरजा भागवतात.

केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वर्षाला 6000 रुपये पाठवते. हा निधी प्रत्येक वेळी 2000 रुपये याप्रमाणे एकूण तीन टप्प्यांत दिला जातो. याच आर्थिक मदतीच्या जोरावर शेतकरी आपल्या महत्त्वाच्या गरजा भागवतात.

3 / 5
दरम्यान शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ केली जावी, अशी मागणी गेल्या बऱ्याच दिवसांपासून शेतकरी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिला जाणारा निधी 6000 रुपयांवरून 9000 रुपये केला जाणार का? असे विचारले जात आहे.

दरम्यान शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ केली जावी, अशी मागणी गेल्या बऱ्याच दिवसांपासून शेतकरी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिला जाणारा निधी 6000 रुपयांवरून 9000 रुपये केला जाणार का? असे विचारले जात आहे.

4 / 5
दरम्यान, पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने देशातील पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या एकूण 21 हप्ते दिलेले आहेत. आता शेतकऱ्यांचे 22 व्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे. यासह यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वाढीव हप्ता मिळणार का? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने देशातील पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या एकूण 21 हप्ते दिलेले आहेत. आता शेतकऱ्यांचे 22 व्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे. यासह यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वाढीव हप्ता मिळणार का? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक