AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Nidhi : फक्त एक निर्णय होताच शेतकऱ्यांना लागू शकते लॉटरी, थेट 9000 रुपये…नेमकं काय होणार?

पीएम शेतकरी सन्मान निधी अंतर्गत देशात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या आर्थिक मदतीविषयी आता शेतकरी नवी मागणी करत आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकं काय घडणार हे पाहावे लागणार आहे.

| Updated on: Jan 19, 2026 | 6:39 PM
Share
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारी रोजी 2026-27 सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकी काय तरतूद असेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यंदा शेतकऱ्यांसाठी काय तरतूद केली जाणार, असे विचारले जात आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारी रोजी 2026-27 सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकी काय तरतूद असेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यंदा शेतकऱ्यांसाठी काय तरतूद केली जाणार, असे विचारले जात आहे.

1 / 5
दरम्यान, अर्थसंकल्प सादरीकरणाची तारीख जशी जवळ आहे, तसे पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेची चर्चा होत आहे. यंदा केंद्र सरकार या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीमध्ये वाढ करणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

दरम्यान, अर्थसंकल्प सादरीकरणाची तारीख जशी जवळ आहे, तसे पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेची चर्चा होत आहे. यंदा केंद्र सरकार या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीमध्ये वाढ करणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

2 / 5
केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वर्षाला 6000 रुपये पाठवते. हा निधी प्रत्येक वेळी 2000 रुपये याप्रमाणे एकूण तीन टप्प्यांत दिला जातो. याच आर्थिक मदतीच्या जोरावर शेतकरी आपल्या महत्त्वाच्या गरजा भागवतात.

केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वर्षाला 6000 रुपये पाठवते. हा निधी प्रत्येक वेळी 2000 रुपये याप्रमाणे एकूण तीन टप्प्यांत दिला जातो. याच आर्थिक मदतीच्या जोरावर शेतकरी आपल्या महत्त्वाच्या गरजा भागवतात.

3 / 5
दरम्यान शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ केली जावी, अशी मागणी गेल्या बऱ्याच दिवसांपासून शेतकरी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिला जाणारा निधी 6000 रुपयांवरून 9000 रुपये केला जाणार का? असे विचारले जात आहे.

दरम्यान शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ केली जावी, अशी मागणी गेल्या बऱ्याच दिवसांपासून शेतकरी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिला जाणारा निधी 6000 रुपयांवरून 9000 रुपये केला जाणार का? असे विचारले जात आहे.

4 / 5
दरम्यान, पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने देशातील पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या एकूण 21 हप्ते दिलेले आहेत. आता शेतकऱ्यांचे 22 व्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे. यासह यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वाढीव हप्ता मिळणार का? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने देशातील पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या एकूण 21 हप्ते दिलेले आहेत. आता शेतकऱ्यांचे 22 व्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे. यासह यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वाढीव हप्ता मिळणार का? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...