AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding: लग्नानंतर ‘मिस्टर अँड मिसेस कपूर’चा रोमँटिक अंदाज

आज (14 एप्रिल) सकाळपासून प्रेक्षकांना ज्या गोष्टीची आतुरता होती, ते फोटो अखेर समोर आले आहेत. आलिया भट्टने लग्नाचे (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding) फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबतच तिने खास पोस्टसुद्धा लिहिली आहे.

| Updated on: Apr 14, 2022 | 8:32 PM
Share
आज (14 एप्रिल) सकाळपासून प्रेक्षकांना ज्या गोष्टीची आतुरता होती, ते फोटो अखेर समोर आले आहेत. आलिया भट्टने लग्नाचे (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding) फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबतच तिने खास पोस्टसुद्धा लिहिली आहे.

आज (14 एप्रिल) सकाळपासून प्रेक्षकांना ज्या गोष्टीची आतुरता होती, ते फोटो अखेर समोर आले आहेत. आलिया भट्टने लग्नाचे (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding) फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबतच तिने खास पोस्टसुद्धा लिहिली आहे.

1 / 11
मुंबईतील रणबीरच्या 'वास्तू' या निवासस्थानी हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी मोजक्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसोबत इंडस्ट्रीतील फारच मोजके चेहरे या लग्नात पहायला मिळाले.

मुंबईतील रणबीरच्या 'वास्तू' या निवासस्थानी हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी मोजक्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसोबत इंडस्ट्रीतील फारच मोजके चेहरे या लग्नात पहायला मिळाले.

2 / 11
रणबीर आणि आलियाला अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं. 13 एप्रिल रोजी 'वास्तू' या बंगल्यावरच मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमालाही मोजके पाहुणे उपस्थित होते.

रणबीर आणि आलियाला अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं. 13 एप्रिल रोजी 'वास्तू' या बंगल्यावरच मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमालाही मोजके पाहुणे उपस्थित होते.

3 / 11
पंजाबी विवाहपद्धतीनुसार रणबीर-आलियाने लग्न केलं. लग्नाच्या विधींसाठी या दोघांनी घरातील त्यांची सर्वांत आवडती जागा निवडली.

पंजाबी विवाहपद्धतीनुसार रणबीर-आलियाने लग्न केलं. लग्नाच्या विधींसाठी या दोघांनी घरातील त्यांची सर्वांत आवडती जागा निवडली.

4 / 11
ज्या ठिकाणी रिलेशनशिपची पाच वर्षे व्यतीत केली, त्या बाल्कनीत लग्न केल्याचं आलियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं. गेल्या पाच वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

ज्या ठिकाणी रिलेशनशिपची पाच वर्षे व्यतीत केली, त्या बाल्कनीत लग्न केल्याचं आलियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं. गेल्या पाच वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

5 / 11
या फोटोंमध्य रणबीर-आलियाचा रोमँटिक अंदाज पहायला मिळाला.

या फोटोंमध्य रणबीर-आलियाचा रोमँटिक अंदाज पहायला मिळाला.

6 / 11
इंडस्ट्रीतील मोजक्या मित्रपरिवारापैकी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर लग्नाला उपस्थित होता. करणनेच आलियाला बॉलिवूडमध्ये लाँच केलं.

इंडस्ट्रीतील मोजक्या मित्रपरिवारापैकी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर लग्नाला उपस्थित होता. करणनेच आलियाला बॉलिवूडमध्ये लाँच केलं.

7 / 11
करिश्मा कपूरसोबत रणबीर आणि आलिया

करिश्मा कपूरसोबत रणबीर आणि आलिया

8 / 11
लग्नानंतर संध्याकाळी रणबीर-आलिया माध्यमांसमोर आले.

लग्नानंतर संध्याकाळी रणबीर-आलिया माध्यमांसमोर आले.

9 / 11
यावेळी नवविवाहित दाम्पत्याच्या चेहऱ्यावरील आनंद सहज पहायला मिळत होता.

यावेळी नवविवाहित दाम्पत्याच्या चेहऱ्यावरील आनंद सहज पहायला मिळत होता.

10 / 11
यावेळी रणबीरने आलियाला उचलून घरात नेलं.

यावेळी रणबीरने आलियाला उचलून घरात नेलं.

11 / 11
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.