AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone Methi : महाराष्ट्रावर आता मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट, उरले फक्त काही तास, IMD चा हाय अलर्ट

महाराष्ट्रावर सध्या एक मोठं संकट घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मेथी चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला देखील बसण्याची शक्यता आहे, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

| Updated on: Oct 27, 2025 | 5:13 PM
Share
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं जोरदार पुनरागमन झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं जोरदार पुनरागमन झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे.

1 / 7
दरम्यान आता महाराष्ट्रावर सध्या एक मोठं संकट घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मेथी चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला देखील बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान आता महाराष्ट्रावर सध्या एक मोठं संकट घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मेथी चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला देखील बसण्याची शक्यता आहे.

2 / 7
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, तर  अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीव्र दाबात होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, तर अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीव्र दाबात होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.

3 / 7
कोकणातच नव्हे तर मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

कोकणातच नव्हे तर मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

4 / 7
दुसरीकडे समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा फटका हा आता गणपतीपुळेच्या समुद्र किनार्‍याला बसला आहे, गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर जोरदार वादळाला सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा फटका हा आता गणपतीपुळेच्या समुद्र किनार्‍याला बसला आहे, गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर जोरदार वादळाला सुरुवात झाली आहे.

5 / 7
गणपतीपुळ्यातील समुद्र चांगलाच खावळला असून उंच लाटा याठिकाणी पहायला मिळत आहेत,  या पार्श्वभूमीवर पोलिसांनी  किनाऱ्यावरील पर्याटकांना बाहेर काढलं आहे.

गणपतीपुळ्यातील समुद्र चांगलाच खावळला असून उंच लाटा याठिकाणी पहायला मिळत आहेत, या पार्श्वभूमीवर पोलिसांनी किनाऱ्यावरील पर्याटकांना बाहेर काढलं आहे.

6 / 7
गेल्या काही दिवसांपासून समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती असून,  सध्या रत्नागिरीसह आजूबाजूच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती असून, सध्या रत्नागिरीसह आजूबाजूच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे.

7 / 7
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.