AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंतराळात जेवण खराब होत नाही का? स्पेस मिशनमध्ये हलवा आणि आमरस नेण्याचा होता प्लान! झालं असं की.

Does Food Spoil in Space: अंतराळवीर शुभांशु शुक्ला एक्सिओम मिशन 4 दरम्यात गाजर-मूग हलवा आणि आमरस घेऊन जाण्याच्या तयारी होता. पण मिशन स्थगित झाल्यानं असं काही करता आलं नाही. पण अंतराळात जेवण खराब होत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच कोणत्या पद्धतीचं जेवण नेता येतं? याबाबतही चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jun 11, 2025 | 5:39 PM
Share
एक्सिओम मिशन 4 काही कारणास्तव स्थगित करण्यात आलं आहे. पण अंतराळात जेवण खराब होतं की नाही? असा प्रश्न समोर येत आहे. कारण भारतीय वायुसेना पायलट आणि अंतराळवीर यात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला मिशनसाठी आमरस, मूग आणि गाजर हलवा नेण्याच्या तयारी होता. पण अंतराळात या वस्तू खराब होत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (फोटो: Pixabay)

एक्सिओम मिशन 4 काही कारणास्तव स्थगित करण्यात आलं आहे. पण अंतराळात जेवण खराब होतं की नाही? असा प्रश्न समोर येत आहे. कारण भारतीय वायुसेना पायलट आणि अंतराळवीर यात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला मिशनसाठी आमरस, मूग आणि गाजर हलवा नेण्याच्या तयारी होता. पण अंतराळात या वस्तू खराब होत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (फोटो: Pixabay)

1 / 5
अवकाशात अन्न खराब होण्याची प्रक्रिया पृथ्वीवर असते तशी नसते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तिथलं वातावरण वेगळं आहे. अवकाशात शून्य दाब असून हवाच नाही. जीवाणू आणि बुरशी ऑक्सिजनशिवाय जगूच शकत नाही. यामुळेच अन्न कुजतं. अंतराळयान पूर्णपणे सील असते त्यामुळे हवा हात पोहोचू शकत नाही. (फोटो: Pixabay)

अवकाशात अन्न खराब होण्याची प्रक्रिया पृथ्वीवर असते तशी नसते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तिथलं वातावरण वेगळं आहे. अवकाशात शून्य दाब असून हवाच नाही. जीवाणू आणि बुरशी ऑक्सिजनशिवाय जगूच शकत नाही. यामुळेच अन्न कुजतं. अंतराळयान पूर्णपणे सील असते त्यामुळे हवा हात पोहोचू शकत नाही. (फोटो: Pixabay)

2 / 5
जेव्हा अन्नाचं ऑक्सिडायझेशन होत नाही आणि तापमानाचा परिणाम होत नाही तेव्हा अन्न बराच काळ सुरक्षित राहू शकतं. पण अन्न नेहमीच खाण्यायोग्य राहील की नाही हे सांगणं कठीण आहे. (फोटो: Pixabay)

जेव्हा अन्नाचं ऑक्सिडायझेशन होत नाही आणि तापमानाचा परिणाम होत नाही तेव्हा अन्न बराच काळ सुरक्षित राहू शकतं. पण अन्न नेहमीच खाण्यायोग्य राहील की नाही हे सांगणं कठीण आहे. (फोटो: Pixabay)

3 / 5
प्रामुख्याने दोन प्रकारचं अन्न अवकाशात नेलं जातं. पहिलं म्हणजे फ्रीज ड्रायिंग अन्न.. कारण या अन्नातून आधीच पाणी काढून टाकलेलं असतं. त्यामुळे यात बॅक्टेरिया वाढू शकत नाही. दुसरं रेडी टू ईट फूड्स.. हे शिजवल्यानंतर बॅक्टेरिया मरून जातात. (फोटो: Pixabay)

प्रामुख्याने दोन प्रकारचं अन्न अवकाशात नेलं जातं. पहिलं म्हणजे फ्रीज ड्रायिंग अन्न.. कारण या अन्नातून आधीच पाणी काढून टाकलेलं असतं. त्यामुळे यात बॅक्टेरिया वाढू शकत नाही. दुसरं रेडी टू ईट फूड्स.. हे शिजवल्यानंतर बॅक्टेरिया मरून जातात. (फोटो: Pixabay)

4 / 5
अंतराळात जेवण कधी खराब होतं ते जाणून घेऊयात. जर खाण्याची पॅकिंग व्यवस्थित नसेल आणि लीक असेल. तसेच तापमान नियंत्रित करताना चूक झाली किंवा मिशन लांबलं, तर खराब होऊ शकतं. (फोटो: Pixabay)

अंतराळात जेवण कधी खराब होतं ते जाणून घेऊयात. जर खाण्याची पॅकिंग व्यवस्थित नसेल आणि लीक असेल. तसेच तापमान नियंत्रित करताना चूक झाली किंवा मिशन लांबलं, तर खराब होऊ शकतं. (फोटो: Pixabay)

5 / 5
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...