AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षण हे वाघिणीचे दूध, शिक्षणाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खास विचार

शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारखं म्हणायचे. शिक्षणाबाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे काय विचार होते ते आपण जाणून घेणार आहोत.

| Updated on: Apr 14, 2024 | 2:07 PM
Share
शिक्षण हा समाजाचा आत्मा. मोर्चा काढण्यापेक्षाही जास्त मुलांना आणि मुलींना ज्ञानगंगा उपलब्ध करुन देणं महत्वाचं

शिक्षण हा समाजाचा आत्मा. मोर्चा काढण्यापेक्षाही जास्त मुलांना आणि मुलींना ज्ञानगंगा उपलब्ध करुन देणं महत्वाचं

1 / 5
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित होते. शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे असं ते नेहमी म्हणायचे.शिक्षणासारखा दुसरा सर्वोत्तम गुरू नाही या मतावर डॉ. बाबासाहेब  आंबेडकर हे ठाम होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित होते. शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे असं ते नेहमी म्हणायचे.शिक्षणासारखा दुसरा सर्वोत्तम गुरू नाही या मतावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ठाम होते.

2 / 5
एखाद्या समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असं ते म्हणायचे. मुला-मुलींना शिक्षित करा, त्यांना पारंपरिक व्यावसायिक कामात गुंतवू नका

एखाद्या समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असं ते म्हणायचे. मुला-मुलींना शिक्षित करा, त्यांना पारंपरिक व्यावसायिक कामात गुंतवू नका

3 / 5
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आत्मविश्वास बाळगा, कधीही हार मानू नका, ही आपल्या जीवनाची पाच तत्त्वे आहेत

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आत्मविश्वास बाळगा, कधीही हार मानू नका, ही आपल्या जीवनाची पाच तत्त्वे आहेत

4 / 5
केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुमचे ज्ञान वापरणे पुरेसे नाही. सुधारण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग केलाच पाहिजे

केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुमचे ज्ञान वापरणे पुरेसे नाही. सुधारण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग केलाच पाहिजे

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.