AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात लावा फक्त ही एक पेंटिंग, होईल धनलाभ, कुटुंबात नांदेल सुख!

हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे. वास्तूशास्त्रानुसार रचना नसली की संबंधित घरात नकारत्मकता येते, असे म्हटले जाते. वास्तूशास्त्रात काही पेंटिंग्स, फोटोंना फार महत्त्व आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या एका पेंटिंगबाबत जाणून घेऊ या...

| Updated on: Aug 09, 2025 | 11:44 PM
Share
हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे. वास्तूशास्त्रानुसार रचना नसली की संबंधित घरात नकारत्मकता येते, असे म्हटले जाते. वास्तूशास्त्रात काही पेंटिंग्स, फोटोंना फार महत्त्व आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या एका पेंटिंगबाबत जाणून घेऊ या...

हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे. वास्तूशास्त्रानुसार रचना नसली की संबंधित घरात नकारत्मकता येते, असे म्हटले जाते. वास्तूशास्त्रात काही पेंटिंग्स, फोटोंना फार महत्त्व आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या एका पेंटिंगबाबत जाणून घेऊ या...

1 / 5
वास्तूशास्त्रानुसार घरात काही पेंटिंगमुळे घर सुंदर दिसते. तसेच या पेटिंगमुळे घरात सकारात्मक ऊर्जा नांदते. मान्यतेनुसार घरात माशांची पेंटिंग योग्य दिशेला आणि योग्य जागेवर लावणे गरजेचे आहे. यामुळे नकारात्मकता दूर होते.

वास्तूशास्त्रानुसार घरात काही पेंटिंगमुळे घर सुंदर दिसते. तसेच या पेटिंगमुळे घरात सकारात्मक ऊर्जा नांदते. मान्यतेनुसार घरात माशांची पेंटिंग योग्य दिशेला आणि योग्य जागेवर लावणे गरजेचे आहे. यामुळे नकारात्मकता दूर होते.

2 / 5
घरात माशाची पेंटिंग लावल्याने कुटुंबात प्रेम कायम राहते. तसेच चांगले दिवस येण्यास सुरुवात होते. माशांची पेंटिंग हे धन आणि सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे घरात माशांची पेंटिंग लावावी, असा सल्ला हमखास दिला जातो.

घरात माशाची पेंटिंग लावल्याने कुटुंबात प्रेम कायम राहते. तसेच चांगले दिवस येण्यास सुरुवात होते. माशांची पेंटिंग हे धन आणि सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे घरात माशांची पेंटिंग लावावी, असा सल्ला हमखास दिला जातो.

3 / 5
घरात माशाची पेंटिंग लावल्यास घरातील संघर्ष संपुष्टात येतो. तसेच आयुष्यातील वाईट काळ संपायला सुरुवात होते, असे मानले जाते. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार फिश पेंटिंग नेहमी उत्तर-पूर् दिशेला म्हणजेच ईशान्य दिशेला लावायला हवी.

घरात माशाची पेंटिंग लावल्यास घरातील संघर्ष संपुष्टात येतो. तसेच आयुष्यातील वाईट काळ संपायला सुरुवात होते, असे मानले जाते. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार फिश पेंटिंग नेहमी उत्तर-पूर् दिशेला म्हणजेच ईशान्य दिशेला लावायला हवी.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.