AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात लावा फक्त ही एक पेंटिंग, होईल धनलाभ, कुटुंबात नांदेल सुख!

हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे. वास्तूशास्त्रानुसार रचना नसली की संबंधित घरात नकारत्मकता येते, असे म्हटले जाते. वास्तूशास्त्रात काही पेंटिंग्स, फोटोंना फार महत्त्व आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या एका पेंटिंगबाबत जाणून घेऊ या...

| Updated on: Aug 09, 2025 | 11:44 PM
Share
हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे. वास्तूशास्त्रानुसार रचना नसली की संबंधित घरात नकारत्मकता येते, असे म्हटले जाते. वास्तूशास्त्रात काही पेंटिंग्स, फोटोंना फार महत्त्व आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या एका पेंटिंगबाबत जाणून घेऊ या...

हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे. वास्तूशास्त्रानुसार रचना नसली की संबंधित घरात नकारत्मकता येते, असे म्हटले जाते. वास्तूशास्त्रात काही पेंटिंग्स, फोटोंना फार महत्त्व आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या एका पेंटिंगबाबत जाणून घेऊ या...

1 / 5
वास्तूशास्त्रानुसार घरात काही पेंटिंगमुळे घर सुंदर दिसते. तसेच या पेटिंगमुळे घरात सकारात्मक ऊर्जा नांदते. मान्यतेनुसार घरात माशांची पेंटिंग योग्य दिशेला आणि योग्य जागेवर लावणे गरजेचे आहे. यामुळे नकारात्मकता दूर होते.

वास्तूशास्त्रानुसार घरात काही पेंटिंगमुळे घर सुंदर दिसते. तसेच या पेटिंगमुळे घरात सकारात्मक ऊर्जा नांदते. मान्यतेनुसार घरात माशांची पेंटिंग योग्य दिशेला आणि योग्य जागेवर लावणे गरजेचे आहे. यामुळे नकारात्मकता दूर होते.

2 / 5
घरात माशाची पेंटिंग लावल्याने कुटुंबात प्रेम कायम राहते. तसेच चांगले दिवस येण्यास सुरुवात होते. माशांची पेंटिंग हे धन आणि सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे घरात माशांची पेंटिंग लावावी, असा सल्ला हमखास दिला जातो.

घरात माशाची पेंटिंग लावल्याने कुटुंबात प्रेम कायम राहते. तसेच चांगले दिवस येण्यास सुरुवात होते. माशांची पेंटिंग हे धन आणि सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे घरात माशांची पेंटिंग लावावी, असा सल्ला हमखास दिला जातो.

3 / 5
घरात माशाची पेंटिंग लावल्यास घरातील संघर्ष संपुष्टात येतो. तसेच आयुष्यातील वाईट काळ संपायला सुरुवात होते, असे मानले जाते. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार फिश पेंटिंग नेहमी उत्तर-पूर् दिशेला म्हणजेच ईशान्य दिशेला लावायला हवी.

घरात माशाची पेंटिंग लावल्यास घरातील संघर्ष संपुष्टात येतो. तसेच आयुष्यातील वाईट काळ संपायला सुरुवात होते, असे मानले जाते. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार फिश पेंटिंग नेहमी उत्तर-पूर् दिशेला म्हणजेच ईशान्य दिशेला लावायला हवी.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी