AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट; जाणून घ्या टॉप 10 शहरांचं तापमान

देशासह राज्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. अनेक शहराचं तापमान हे 42 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आहे. वाढत्या तापमानाचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे. जाणून घेऊयात देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या दहा शहरांबद्दल.

| Updated on: Apr 27, 2026 | 6:20 PM
Share
देशासह राज्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. अनेक शहराचं तापमान हे 42 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आहे. वाढत्या तापमानाचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे. जाणून घेऊयात देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या दहा शहरांबद्दल.

देशासह राज्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. अनेक शहराचं तापमान हे 42 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आहे. वाढत्या तापमानाचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे. जाणून घेऊयात देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या दहा शहरांबद्दल.

1 / 5
देशात सर्वाधिक तापमान असलेल्या दहा शहरांमध्ये पहिल्या दोन स्थानावर महाराष्ट्रामधील शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अकोला आणि अमरावती शहरात 45.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोदं झाली आहे. या शहरातील तापमानाने यापूर्वेचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

देशात सर्वाधिक तापमान असलेल्या दहा शहरांमध्ये पहिल्या दोन स्थानावर महाराष्ट्रामधील शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अकोला आणि अमरावती शहरात 45.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोदं झाली आहे. या शहरातील तापमानाने यापूर्वेचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

2 / 5
देशात सर्वाधिक तापमान असलेल्या टॉप टेन शहरांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील वर्धा शहर आहे. वर्ध्यामध्ये 45.5 अंश सेल्सिअस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. तर चौथ्या क्रमाकांवर पंजाब राज्यातील फरीदकोट हे शहर असून इथे  45.2 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.

देशात सर्वाधिक तापमान असलेल्या टॉप टेन शहरांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील वर्धा शहर आहे. वर्ध्यामध्ये 45.5 अंश सेल्सिअस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. तर चौथ्या क्रमाकांवर पंजाब राज्यातील फरीदकोट हे शहर असून इथे 45.2 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.

3 / 5
पाचव्या नंबरवर हरियाणा राज्यातील रोहतक शहर असून, या शहरात उन्हाचा पारा 44.6 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.  सहाव्या क्रमाकांवर ओडिशा राज्यातील  झारसुगुडा शहर असून येथे 44.6 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोदं झाली आहे.

पाचव्या नंबरवर हरियाणा राज्यातील रोहतक शहर असून, या शहरात उन्हाचा पारा 44.6 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सहाव्या क्रमाकांवर ओडिशा राज्यातील झारसुगुडा शहर असून येथे 44.6 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोदं झाली आहे.

4 / 5
तर सातव्या क्रमाकांवर गुजरातमधील सुरेंद्रनगर हे शहर आहे. या शहरामध्ये 43.8 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. आठव्या क्रमाकांवर अहमदाबाद शहर असून इथे 43.8 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. तर नवव्या स्थानावर  नागपूर शहर असून दहावा क्रमांक मध्य प्रदेशमधील इंदोर या शहराचा आहे. इंदोरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.

तर सातव्या क्रमाकांवर गुजरातमधील सुरेंद्रनगर हे शहर आहे. या शहरामध्ये 43.8 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. आठव्या क्रमाकांवर अहमदाबाद शहर असून इथे 43.8 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. तर नवव्या स्थानावर नागपूर शहर असून दहावा क्रमांक मध्य प्रदेशमधील इंदोर या शहराचा आहे. इंदोरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?