AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | सोशल मीडियापासून सुरक्षित अंतर ठेवा, मानसिक आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल!

सोशल मीडियाच्या वापरावर बाथ विद्यापीठाने एक संशोधन केले आहे. या संशोधनाचा अहवाल जर्नल सायबर सायकॉलॉजी, बिहेविअर अँड सोशल नेटवर्किंगमध्ये प्रकाशित करण्यात आला असून, गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि आता लोक त्यांच्या प्रियजनांशी सहज संपर्क साधतात, असे म्हटले आहे.

| Edited By: | Updated on: May 10, 2022 | 8:53 AM
Share
बदलत्या जीवनशैलीमध्ये स्वतःला वेळ न दिल्याने अनेक आजार आणि शारीरिक समस्या निर्माण होत आहेत. अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आरोग्य आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

बदलत्या जीवनशैलीमध्ये स्वतःला वेळ न दिल्याने अनेक आजार आणि शारीरिक समस्या निर्माण होत आहेत. अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आरोग्य आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

1 / 5
गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया म्हणजेच ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक यांचा ट्रेंड इतका वाढला आहे की आज ते लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. सकाळी उठल्याबरोबर लोक प्रथम फोनमध्ये सोशल मीडियावर जास्त वेळ घातलात. तेच पूर्वीच्या काळी लोक झोपेतून उठल्यावर व्यायाम आणि योगा यांना प्राधान्य देत होते.

गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया म्हणजेच ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक यांचा ट्रेंड इतका वाढला आहे की आज ते लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. सकाळी उठल्याबरोबर लोक प्रथम फोनमध्ये सोशल मीडियावर जास्त वेळ घातलात. तेच पूर्वीच्या काळी लोक झोपेतून उठल्यावर व्यायाम आणि योगा यांना प्राधान्य देत होते.

2 / 5
सोशल मीडियाच्या वापरावर बाथ विद्यापीठाने एक संशोधन केले आहे. या संशोधनाचा अहवाल जर्नल सायबर सायकॉलॉजी, बिहेविअर अँड सोशल नेटवर्किंगमध्ये प्रकाशित करण्यात आला असून, गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि आता लोक त्यांच्या प्रियजनांशी सहज संपर्क साधतात, असे म्हटले आहे.

सोशल मीडियाच्या वापरावर बाथ विद्यापीठाने एक संशोधन केले आहे. या संशोधनाचा अहवाल जर्नल सायबर सायकॉलॉजी, बिहेविअर अँड सोशल नेटवर्किंगमध्ये प्रकाशित करण्यात आला असून, गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि आता लोक त्यांच्या प्रियजनांशी सहज संपर्क साधतात, असे म्हटले आहे.

3 / 5
संशोधकांच्या मते, सोशल मीडियाचा वापर करणे मनोरंजक असू शकते. मात्र, त्याच्या वापरामुळे मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो आहे. यामुळे बहुतेक लोकांना नैराश्याचा सामना करावा लागतो. यामुळेच सोशल मीडियाचा अतिरेक वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

संशोधकांच्या मते, सोशल मीडियाचा वापर करणे मनोरंजक असू शकते. मात्र, त्याच्या वापरामुळे मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो आहे. यामुळे बहुतेक लोकांना नैराश्याचा सामना करावा लागतो. यामुळेच सोशल मीडियाचा अतिरेक वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

4 / 5
संशोधकांना त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की, सोशल मीडियावरून आठवडाभर ब्रेक घेतल्यावर मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आणि त्यातच सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे चिंता, नैराश्य यासारख्या समस्यांपासून दूर झाल्या.

संशोधकांना त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की, सोशल मीडियावरून आठवडाभर ब्रेक घेतल्यावर मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आणि त्यातच सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे चिंता, नैराश्य यासारख्या समस्यांपासून दूर झाल्या.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.