AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | सोशल मीडियापासून सुरक्षित अंतर ठेवा, मानसिक आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल!

सोशल मीडियाच्या वापरावर बाथ विद्यापीठाने एक संशोधन केले आहे. या संशोधनाचा अहवाल जर्नल सायबर सायकॉलॉजी, बिहेविअर अँड सोशल नेटवर्किंगमध्ये प्रकाशित करण्यात आला असून, गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि आता लोक त्यांच्या प्रियजनांशी सहज संपर्क साधतात, असे म्हटले आहे.

| Edited By: | Updated on: May 10, 2022 | 8:53 AM
Share
बदलत्या जीवनशैलीमध्ये स्वतःला वेळ न दिल्याने अनेक आजार आणि शारीरिक समस्या निर्माण होत आहेत. अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आरोग्य आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

बदलत्या जीवनशैलीमध्ये स्वतःला वेळ न दिल्याने अनेक आजार आणि शारीरिक समस्या निर्माण होत आहेत. अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आरोग्य आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

1 / 5
गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया म्हणजेच ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक यांचा ट्रेंड इतका वाढला आहे की आज ते लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. सकाळी उठल्याबरोबर लोक प्रथम फोनमध्ये सोशल मीडियावर जास्त वेळ घातलात. तेच पूर्वीच्या काळी लोक झोपेतून उठल्यावर व्यायाम आणि योगा यांना प्राधान्य देत होते.

गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया म्हणजेच ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक यांचा ट्रेंड इतका वाढला आहे की आज ते लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. सकाळी उठल्याबरोबर लोक प्रथम फोनमध्ये सोशल मीडियावर जास्त वेळ घातलात. तेच पूर्वीच्या काळी लोक झोपेतून उठल्यावर व्यायाम आणि योगा यांना प्राधान्य देत होते.

2 / 5
सोशल मीडियाच्या वापरावर बाथ विद्यापीठाने एक संशोधन केले आहे. या संशोधनाचा अहवाल जर्नल सायबर सायकॉलॉजी, बिहेविअर अँड सोशल नेटवर्किंगमध्ये प्रकाशित करण्यात आला असून, गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि आता लोक त्यांच्या प्रियजनांशी सहज संपर्क साधतात, असे म्हटले आहे.

सोशल मीडियाच्या वापरावर बाथ विद्यापीठाने एक संशोधन केले आहे. या संशोधनाचा अहवाल जर्नल सायबर सायकॉलॉजी, बिहेविअर अँड सोशल नेटवर्किंगमध्ये प्रकाशित करण्यात आला असून, गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि आता लोक त्यांच्या प्रियजनांशी सहज संपर्क साधतात, असे म्हटले आहे.

3 / 5
संशोधकांच्या मते, सोशल मीडियाचा वापर करणे मनोरंजक असू शकते. मात्र, त्याच्या वापरामुळे मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो आहे. यामुळे बहुतेक लोकांना नैराश्याचा सामना करावा लागतो. यामुळेच सोशल मीडियाचा अतिरेक वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

संशोधकांच्या मते, सोशल मीडियाचा वापर करणे मनोरंजक असू शकते. मात्र, त्याच्या वापरामुळे मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो आहे. यामुळे बहुतेक लोकांना नैराश्याचा सामना करावा लागतो. यामुळेच सोशल मीडियाचा अतिरेक वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

4 / 5
संशोधकांना त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की, सोशल मीडियावरून आठवडाभर ब्रेक घेतल्यावर मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आणि त्यातच सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे चिंता, नैराश्य यासारख्या समस्यांपासून दूर झाल्या.

संशोधकांना त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की, सोशल मीडियावरून आठवडाभर ब्रेक घेतल्यावर मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आणि त्यातच सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे चिंता, नैराश्य यासारख्या समस्यांपासून दूर झाल्या.

5 / 5
Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....