AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: कोणते आई वडिल आपल्या मुलांचे शत्रू ठरतात? वाचा काय सांगते चाणक्य नीती

चाणक्य नीतीत दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे चाणक्य नीतीबाबत आजही तितकंच कुतुहूल आहे.

| Updated on: Jun 07, 2023 | 10:28 PM
Share
आपल्या समस्येवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी समाधान शोधण्यावर भर दिला पाहीजे. वाईट परिस्थितीचं आकलन केलं पाहीजे. संकटांना सामोर जाण्यासाठी रणनिती आखणं गरजेचं आहे. त्यानुसार संकट दूर करणं गरजेचं आहे.

आपल्या समस्येवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी समाधान शोधण्यावर भर दिला पाहीजे. वाईट परिस्थितीचं आकलन केलं पाहीजे. संकटांना सामोर जाण्यासाठी रणनिती आखणं गरजेचं आहे. त्यानुसार संकट दूर करणं गरजेचं आहे.

1 / 5
कठीण प्रसंगात विश्वासातील व्यक्तींचं समर्थन मिळवणं गरजेचं आहे. बुद्धिमान आणि विश्वासातील लोकं सोबत असायला हवीत असं चाणक्य नीतीत सांगितलं गेलं आहे. आपल्यावरील ताण दुसऱ्याला सांगितल्याने हलका होतो. नवीन मार्ग सापडतो.

कठीण प्रसंगात विश्वासातील व्यक्तींचं समर्थन मिळवणं गरजेचं आहे. बुद्धिमान आणि विश्वासातील लोकं सोबत असायला हवीत असं चाणक्य नीतीत सांगितलं गेलं आहे. आपल्यावरील ताण दुसऱ्याला सांगितल्याने हलका होतो. नवीन मार्ग सापडतो.

2 / 5
वाईट काळ हा आत्मचिंतन आणि सुधारणा करण्याची संधी असते. कमकुवत बाजूचा अभ्यास करून त्या सुधारणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी पाल्याला तितका वेळ देणं गरजेचं आहे.

वाईट काळ हा आत्मचिंतन आणि सुधारणा करण्याची संधी असते. कमकुवत बाजूचा अभ्यास करून त्या सुधारणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी पाल्याला तितका वेळ देणं गरजेचं आहे.

3 / 5
कठीण काळात संयम खूप महत्त्वाचा असतो. आशा सोडू नये. शांतपणे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. चिकाटी धरा आणि प्रयत्न करणं सोडू नका. आपल्या ध्येयासाठी सातत्य खूप महत्त्वाचं आहे.

कठीण काळात संयम खूप महत्त्वाचा असतो. आशा सोडू नये. शांतपणे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. चिकाटी धरा आणि प्रयत्न करणं सोडू नका. आपल्या ध्येयासाठी सातत्य खूप महत्त्वाचं आहे.

4 / 5
आई वडिलांनी आपल्या कर्तव्यातून मागे हटू नये. मुलांच्या पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी घेणं गरजेचं आहे. असं न केल्यास मुलं त्यांच्या कर्तव्यापासून दूर जातात.

आई वडिलांनी आपल्या कर्तव्यातून मागे हटू नये. मुलांच्या पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी घेणं गरजेचं आहे. असं न केल्यास मुलं त्यांच्या कर्तव्यापासून दूर जातात.

5 / 5
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.