AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: कोणते आई वडिल आपल्या मुलांचे शत्रू ठरतात? वाचा काय सांगते चाणक्य नीती

चाणक्य नीतीत दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे चाणक्य नीतीबाबत आजही तितकंच कुतुहूल आहे.

| Updated on: Jun 07, 2023 | 10:28 PM
Share
आपल्या समस्येवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी समाधान शोधण्यावर भर दिला पाहीजे. वाईट परिस्थितीचं आकलन केलं पाहीजे. संकटांना सामोर जाण्यासाठी रणनिती आखणं गरजेचं आहे. त्यानुसार संकट दूर करणं गरजेचं आहे.

आपल्या समस्येवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी समाधान शोधण्यावर भर दिला पाहीजे. वाईट परिस्थितीचं आकलन केलं पाहीजे. संकटांना सामोर जाण्यासाठी रणनिती आखणं गरजेचं आहे. त्यानुसार संकट दूर करणं गरजेचं आहे.

1 / 5
कठीण प्रसंगात विश्वासातील व्यक्तींचं समर्थन मिळवणं गरजेचं आहे. बुद्धिमान आणि विश्वासातील लोकं सोबत असायला हवीत असं चाणक्य नीतीत सांगितलं गेलं आहे. आपल्यावरील ताण दुसऱ्याला सांगितल्याने हलका होतो. नवीन मार्ग सापडतो.

कठीण प्रसंगात विश्वासातील व्यक्तींचं समर्थन मिळवणं गरजेचं आहे. बुद्धिमान आणि विश्वासातील लोकं सोबत असायला हवीत असं चाणक्य नीतीत सांगितलं गेलं आहे. आपल्यावरील ताण दुसऱ्याला सांगितल्याने हलका होतो. नवीन मार्ग सापडतो.

2 / 5
वाईट काळ हा आत्मचिंतन आणि सुधारणा करण्याची संधी असते. कमकुवत बाजूचा अभ्यास करून त्या सुधारणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी पाल्याला तितका वेळ देणं गरजेचं आहे.

वाईट काळ हा आत्मचिंतन आणि सुधारणा करण्याची संधी असते. कमकुवत बाजूचा अभ्यास करून त्या सुधारणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी पाल्याला तितका वेळ देणं गरजेचं आहे.

3 / 5
कठीण काळात संयम खूप महत्त्वाचा असतो. आशा सोडू नये. शांतपणे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. चिकाटी धरा आणि प्रयत्न करणं सोडू नका. आपल्या ध्येयासाठी सातत्य खूप महत्त्वाचं आहे.

कठीण काळात संयम खूप महत्त्वाचा असतो. आशा सोडू नये. शांतपणे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. चिकाटी धरा आणि प्रयत्न करणं सोडू नका. आपल्या ध्येयासाठी सातत्य खूप महत्त्वाचं आहे.

4 / 5
आई वडिलांनी आपल्या कर्तव्यातून मागे हटू नये. मुलांच्या पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी घेणं गरजेचं आहे. असं न केल्यास मुलं त्यांच्या कर्तव्यापासून दूर जातात.

आई वडिलांनी आपल्या कर्तव्यातून मागे हटू नये. मुलांच्या पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी घेणं गरजेचं आहे. असं न केल्यास मुलं त्यांच्या कर्तव्यापासून दूर जातात.

5 / 5
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.