AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: कोणते आई वडिल आपल्या मुलांचे शत्रू ठरतात? वाचा काय सांगते चाणक्य नीती

चाणक्य नीतीत दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे चाणक्य नीतीबाबत आजही तितकंच कुतुहूल आहे.

| Updated on: Jun 07, 2023 | 10:28 PM
Share
आपल्या समस्येवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी समाधान शोधण्यावर भर दिला पाहीजे. वाईट परिस्थितीचं आकलन केलं पाहीजे. संकटांना सामोर जाण्यासाठी रणनिती आखणं गरजेचं आहे. त्यानुसार संकट दूर करणं गरजेचं आहे.

आपल्या समस्येवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी समाधान शोधण्यावर भर दिला पाहीजे. वाईट परिस्थितीचं आकलन केलं पाहीजे. संकटांना सामोर जाण्यासाठी रणनिती आखणं गरजेचं आहे. त्यानुसार संकट दूर करणं गरजेचं आहे.

1 / 5
कठीण प्रसंगात विश्वासातील व्यक्तींचं समर्थन मिळवणं गरजेचं आहे. बुद्धिमान आणि विश्वासातील लोकं सोबत असायला हवीत असं चाणक्य नीतीत सांगितलं गेलं आहे. आपल्यावरील ताण दुसऱ्याला सांगितल्याने हलका होतो. नवीन मार्ग सापडतो.

कठीण प्रसंगात विश्वासातील व्यक्तींचं समर्थन मिळवणं गरजेचं आहे. बुद्धिमान आणि विश्वासातील लोकं सोबत असायला हवीत असं चाणक्य नीतीत सांगितलं गेलं आहे. आपल्यावरील ताण दुसऱ्याला सांगितल्याने हलका होतो. नवीन मार्ग सापडतो.

2 / 5
वाईट काळ हा आत्मचिंतन आणि सुधारणा करण्याची संधी असते. कमकुवत बाजूचा अभ्यास करून त्या सुधारणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी पाल्याला तितका वेळ देणं गरजेचं आहे.

वाईट काळ हा आत्मचिंतन आणि सुधारणा करण्याची संधी असते. कमकुवत बाजूचा अभ्यास करून त्या सुधारणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी पाल्याला तितका वेळ देणं गरजेचं आहे.

3 / 5
कठीण काळात संयम खूप महत्त्वाचा असतो. आशा सोडू नये. शांतपणे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. चिकाटी धरा आणि प्रयत्न करणं सोडू नका. आपल्या ध्येयासाठी सातत्य खूप महत्त्वाचं आहे.

कठीण काळात संयम खूप महत्त्वाचा असतो. आशा सोडू नये. शांतपणे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. चिकाटी धरा आणि प्रयत्न करणं सोडू नका. आपल्या ध्येयासाठी सातत्य खूप महत्त्वाचं आहे.

4 / 5
आई वडिलांनी आपल्या कर्तव्यातून मागे हटू नये. मुलांच्या पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी घेणं गरजेचं आहे. असं न केल्यास मुलं त्यांच्या कर्तव्यापासून दूर जातात.

आई वडिलांनी आपल्या कर्तव्यातून मागे हटू नये. मुलांच्या पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी घेणं गरजेचं आहे. असं न केल्यास मुलं त्यांच्या कर्तव्यापासून दूर जातात.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.