AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 वर्षीय गायकाचं 16 वर्षांनी लहान गायिकेशी लग्न; एकेकाळी लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे होता चर्चेत

प्रसिद्ध गायक रघु दीक्षित त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्याने प्रसिद्ध गायिकेशी लग्नगाठ बांधली आहे. याआधी रघुवर गायिका चिन्मयी श्रीपदाने गंभीर आरोप केले होते. लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर त्याने जाहीर माफीसुद्धा मागितली होती.

| Updated on: Oct 26, 2025 | 8:26 PM
Share
कला, प्रतिमा आणि प्रेम.. या तिन्ही गोष्टींसाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. प्रसिद्ध गायक रघु दीक्षितने वयाच्या 50 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. 34 वर्षी ग्रॅमी पुरस्कार नामांकित गायिका आणि बासरीवादक वरिजाश्री वेणुगोपालशी त्याने लग्नगाठ बांधली आहे.

कला, प्रतिमा आणि प्रेम.. या तिन्ही गोष्टींसाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. प्रसिद्ध गायक रघु दीक्षितने वयाच्या 50 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. 34 वर्षी ग्रॅमी पुरस्कार नामांकित गायिका आणि बासरीवादक वरिजाश्री वेणुगोपालशी त्याने लग्नगाठ बांधली आहे.

1 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान गायिकेशी लग्न केल्याने रघु सध्या चर्चेत आला आहे. रघु आणि वरिजाश्री यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहे. या दोघांनी 14 ऑक्टोबर रोजी लग्न केल्याचं समजतंय.

वयाच्या 50 व्या वर्षी आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान गायिकेशी लग्न केल्याने रघु सध्या चर्चेत आला आहे. रघु आणि वरिजाश्री यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहे. या दोघांनी 14 ऑक्टोबर रोजी लग्न केल्याचं समजतंय.

2 / 5
रघुने याआधी 2005 मध्ये कोरिओग्राफर आणि डान्सर मयुरी उपाध्यायशी लग्न केलं होतं. परंतु 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाआधी 2016 पासूनच दोघं वेगवेगळे राहत होते. यादरम्यानच प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदाने रघुवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता.

रघुने याआधी 2005 मध्ये कोरिओग्राफर आणि डान्सर मयुरी उपाध्यायशी लग्न केलं होतं. परंतु 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाआधी 2016 पासूनच दोघं वेगवेगळे राहत होते. यादरम्यानच प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदाने रघुवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता.

3 / 5
तेव्हा मयुरीने रघुविरोधात कडक कारवाईची मागणी केली होती. चिन्मयीने ट्विटरवर अज्ञात महिलांच्या आरोपांचे पोस्ट शेअर केले होते. त्यापैकी काहींनी रघुवर त्याच्या स्टुडिओमध्ये लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

तेव्हा मयुरीने रघुविरोधात कडक कारवाईची मागणी केली होती. चिन्मयीने ट्विटरवर अज्ञात महिलांच्या आरोपांचे पोस्ट शेअर केले होते. त्यापैकी काहींनी रघुवर त्याच्या स्टुडिओमध्ये लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

4 / 5
या गंभीर आरोपांनंतर रघु दीक्षितने जाहीररित्या माफी मागितली होती. मी चांगला पती होऊ शकलो नाही, पण ती चांगली पत्नी होती, असं रघुने मयुरीला घटस्फोट देताना म्हटलं होतं. सध्या रघु त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.

या गंभीर आरोपांनंतर रघु दीक्षितने जाहीररित्या माफी मागितली होती. मी चांगला पती होऊ शकलो नाही, पण ती चांगली पत्नी होती, असं रघुने मयुरीला घटस्फोट देताना म्हटलं होतं. सध्या रघु त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.