AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आयुष्यात पैशांचा ओघ वाढल्यानंतर या 4 चुका करू नका, नाहीतर…

विद्वान आचार्य चाणक्य यांनी चाणक्यानीती मध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आजही आचार्य चाणक्यांनी लिहिलेले नीतीशास्त्र लोकांना यशाचा मूळ मंत्र शिकवतात. आयुष्यात पैसांचा ओघ वाढल्यावर आपल्या वर्तवणूकीत काही बदल होतात. हे बदल व्यक्तीच्या आयुष्यासाठी खूप धोकादायक असतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी.

| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 7:52 AM
Share
 अपशब्द - पैसा आल्यानंतर लोकांच्या जीवनशैलीत बदल होतो.  राहाणीमानाचा स्थर उंचावतो. त्याच प्रमाणे बोलण्यातील लकब बदलते. अनावधानत आपण एखाद्याचा अपमान सुद्धा करतो. चाणक्य नीतीनुसार, देवी लक्ष्मी अशा ठिकाणी कधीही  राहत. त्यामुळे इतरांशी बोलताना आदराने बोला.

अपशब्द - पैसा आल्यानंतर लोकांच्या जीवनशैलीत बदल होतो. राहाणीमानाचा स्थर उंचावतो. त्याच प्रमाणे बोलण्यातील लकब बदलते. अनावधानत आपण एखाद्याचा अपमान सुद्धा करतो. चाणक्य नीतीनुसार, देवी लक्ष्मी अशा ठिकाणी कधीही राहत. त्यामुळे इतरांशी बोलताना आदराने बोला.

1 / 4
राग - क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर माणसांने संयमाने वागावे. असे करण्यात जर तुम्ही अयशस्वी झालात तर तुमच्या संपत्तीचा नाश होतो .

राग - क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर माणसांने संयमाने वागावे. असे करण्यात जर तुम्ही अयशस्वी झालात तर तुमच्या संपत्तीचा नाश होतो .

2 / 4
गर्व - माणसाने कधीही गर्व करू नये. अनेकांना धन-संपत्ती आल्याने अभिमानही येतो. यामुळे मानवाचा नाश होतो, जेथे गर्व असतो तेथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही.

गर्व - माणसाने कधीही गर्व करू नये. अनेकांना धन-संपत्ती आल्याने अभिमानही येतो. यामुळे मानवाचा नाश होतो, जेथे गर्व असतो तेथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही.

3 / 4
वाईट सवयी - पैसा मिळाल्यानंतर अनेक लोक असे छंद जोपासतात जे त्यांच्या नाशाचे कारण बनतात. चाणक्य नीतीनुसार, त्या लोकांना याची जाणीव होते जेव्हा ते सर्व काही गमावतात.

वाईट सवयी - पैसा मिळाल्यानंतर अनेक लोक असे छंद जोपासतात जे त्यांच्या नाशाचे कारण बनतात. चाणक्य नीतीनुसार, त्या लोकांना याची जाणीव होते जेव्हा ते सर्व काही गमावतात.

4 / 4
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.