Chanakya Niti | आयुष्यात पैशांचा ओघ वाढल्यानंतर या 4 चुका करू नका, नाहीतर…

विद्वान आचार्य चाणक्य यांनी चाणक्यानीती मध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आजही आचार्य चाणक्यांनी लिहिलेले नीतीशास्त्र लोकांना यशाचा मूळ मंत्र शिकवतात. आयुष्यात पैसांचा ओघ वाढल्यावर आपल्या वर्तवणूकीत काही बदल होतात. हे बदल व्यक्तीच्या आयुष्यासाठी खूप धोकादायक असतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी.

| Updated on: Nov 29, 2021 | 7:52 AM
 अपशब्द - पैसा आल्यानंतर लोकांच्या जीवनशैलीत बदल होतो.  राहाणीमानाचा स्थर उंचावतो. त्याच प्रमाणे बोलण्यातील लकब बदलते. अनावधानत आपण एखाद्याचा अपमान सुद्धा करतो. चाणक्य नीतीनुसार, देवी लक्ष्मी अशा ठिकाणी कधीही  राहत. त्यामुळे इतरांशी बोलताना आदराने बोला.

अपशब्द - पैसा आल्यानंतर लोकांच्या जीवनशैलीत बदल होतो. राहाणीमानाचा स्थर उंचावतो. त्याच प्रमाणे बोलण्यातील लकब बदलते. अनावधानत आपण एखाद्याचा अपमान सुद्धा करतो. चाणक्य नीतीनुसार, देवी लक्ष्मी अशा ठिकाणी कधीही राहत. त्यामुळे इतरांशी बोलताना आदराने बोला.

1 / 4
राग - क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर माणसांने संयमाने वागावे. असे करण्यात जर तुम्ही अयशस्वी झालात तर तुमच्या संपत्तीचा नाश होतो .

राग - क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर माणसांने संयमाने वागावे. असे करण्यात जर तुम्ही अयशस्वी झालात तर तुमच्या संपत्तीचा नाश होतो .

2 / 4
गर्व - माणसाने कधीही गर्व करू नये. अनेकांना धन-संपत्ती आल्याने अभिमानही येतो. यामुळे मानवाचा नाश होतो, जेथे गर्व असतो तेथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही.

गर्व - माणसाने कधीही गर्व करू नये. अनेकांना धन-संपत्ती आल्याने अभिमानही येतो. यामुळे मानवाचा नाश होतो, जेथे गर्व असतो तेथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही.

3 / 4
वाईट सवयी - पैसा मिळाल्यानंतर अनेक लोक असे छंद जोपासतात जे त्यांच्या नाशाचे कारण बनतात. चाणक्य नीतीनुसार, त्या लोकांना याची जाणीव होते जेव्हा ते सर्व काही गमावतात.

वाईट सवयी - पैसा मिळाल्यानंतर अनेक लोक असे छंद जोपासतात जे त्यांच्या नाशाचे कारण बनतात. चाणक्य नीतीनुसार, त्या लोकांना याची जाणीव होते जेव्हा ते सर्व काही गमावतात.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.