AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्णधार रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा, तिसऱ्या सामन्यातील विजयाने नोंदवला असा विक्रम

अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा टी20 सामना जिंकताच कर्णधार रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यशस्वी कर्णधारांच्या यादीत मानाचं स्थान मिळवलं आहे. तर भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकलं आहे.

| Updated on: Jan 18, 2024 | 5:33 PM
Share
भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात अफगाणिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन सुपर ओव्हर खेळव्या लागल्या. पण शेवटी विजय भारताच्या पदरात पडला.

भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात अफगाणिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन सुपर ओव्हर खेळव्या लागल्या. पण शेवटी विजय भारताच्या पदरात पडला.

1 / 6
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने विजयासाठी 16 धावा दिल्या होत्या. पण भारताने 16 धावा करत सामना बरोबरीत सोडवला. तर दुसऱ्या सामन्यात भारताने 11 धावा करत विजयासाठी 12 धावा दिल्या होत्या. पण अफगाणिस्तानला फक्त एक धाव करता आली.

पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने विजयासाठी 16 धावा दिल्या होत्या. पण भारताने 16 धावा करत सामना बरोबरीत सोडवला. तर दुसऱ्या सामन्यात भारताने 11 धावा करत विजयासाठी 12 धावा दिल्या होत्या. पण अफगाणिस्तानला फक्त एक धाव करता आली.

2 / 6
तिसऱ्या सामन्यातील विजयासह कर्णधार रोहित शर्माचं नाव खास यादीत सामील झालं आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून त्याची नोंद झाली आहे.

तिसऱ्या सामन्यातील विजयासह कर्णधार रोहित शर्माचं नाव खास यादीत सामील झालं आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून त्याची नोंद झाली आहे.

3 / 6
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने सर्वाधिक टी20 सामने जिंकले होते. टी20 क्रिकेटमध्ये 72 सामन्यात महेंद्रसिंह धोनीने नेतृत्व केलं आणि एकूण 41 सामन्यात विजय मिळवला आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने सर्वाधिक टी20 सामने जिंकले होते. टी20 क्रिकेटमध्ये 72 सामन्यात महेंद्रसिंह धोनीने नेतृत्व केलं आणि एकूण 41 सामन्यात विजय मिळवला आहे.

4 / 6
रोहित शर्माने 25 टी20 सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आणि 42 सामन्यात विजय मिळवला आहे. टी20 क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात फक्त 12 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

रोहित शर्माने 25 टी20 सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आणि 42 सामन्यात विजय मिळवला आहे. टी20 क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात फक्त 12 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

5 / 6
इंग्लंडचा इयॉन मॉर्गन, पाकिस्तानचा बाबर आझम आणि अफगाणिस्तानचा असगर अफगानी याच्या नेतृत्वात त्या त्या संघांनी 42 वेळा टी20 क्रिकेटमध्ये विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आता यांच्या पंगतीत बसला असून एक विजय सर्वांचे विक्रम मोडीत काढेल.

इंग्लंडचा इयॉन मॉर्गन, पाकिस्तानचा बाबर आझम आणि अफगाणिस्तानचा असगर अफगानी याच्या नेतृत्वात त्या त्या संघांनी 42 वेळा टी20 क्रिकेटमध्ये विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आता यांच्या पंगतीत बसला असून एक विजय सर्वांचे विक्रम मोडीत काढेल.

6 / 6
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.