AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्णधार रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा, तिसऱ्या सामन्यातील विजयाने नोंदवला असा विक्रम

अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा टी20 सामना जिंकताच कर्णधार रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यशस्वी कर्णधारांच्या यादीत मानाचं स्थान मिळवलं आहे. तर भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकलं आहे.

| Updated on: Jan 18, 2024 | 5:33 PM
Share
भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात अफगाणिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन सुपर ओव्हर खेळव्या लागल्या. पण शेवटी विजय भारताच्या पदरात पडला.

भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात अफगाणिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन सुपर ओव्हर खेळव्या लागल्या. पण शेवटी विजय भारताच्या पदरात पडला.

1 / 6
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने विजयासाठी 16 धावा दिल्या होत्या. पण भारताने 16 धावा करत सामना बरोबरीत सोडवला. तर दुसऱ्या सामन्यात भारताने 11 धावा करत विजयासाठी 12 धावा दिल्या होत्या. पण अफगाणिस्तानला फक्त एक धाव करता आली.

पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने विजयासाठी 16 धावा दिल्या होत्या. पण भारताने 16 धावा करत सामना बरोबरीत सोडवला. तर दुसऱ्या सामन्यात भारताने 11 धावा करत विजयासाठी 12 धावा दिल्या होत्या. पण अफगाणिस्तानला फक्त एक धाव करता आली.

2 / 6
तिसऱ्या सामन्यातील विजयासह कर्णधार रोहित शर्माचं नाव खास यादीत सामील झालं आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून त्याची नोंद झाली आहे.

तिसऱ्या सामन्यातील विजयासह कर्णधार रोहित शर्माचं नाव खास यादीत सामील झालं आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून त्याची नोंद झाली आहे.

3 / 6
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने सर्वाधिक टी20 सामने जिंकले होते. टी20 क्रिकेटमध्ये 72 सामन्यात महेंद्रसिंह धोनीने नेतृत्व केलं आणि एकूण 41 सामन्यात विजय मिळवला आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने सर्वाधिक टी20 सामने जिंकले होते. टी20 क्रिकेटमध्ये 72 सामन्यात महेंद्रसिंह धोनीने नेतृत्व केलं आणि एकूण 41 सामन्यात विजय मिळवला आहे.

4 / 6
रोहित शर्माने 25 टी20 सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आणि 42 सामन्यात विजय मिळवला आहे. टी20 क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात फक्त 12 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

रोहित शर्माने 25 टी20 सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आणि 42 सामन्यात विजय मिळवला आहे. टी20 क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात फक्त 12 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

5 / 6
इंग्लंडचा इयॉन मॉर्गन, पाकिस्तानचा बाबर आझम आणि अफगाणिस्तानचा असगर अफगानी याच्या नेतृत्वात त्या त्या संघांनी 42 वेळा टी20 क्रिकेटमध्ये विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आता यांच्या पंगतीत बसला असून एक विजय सर्वांचे विक्रम मोडीत काढेल.

इंग्लंडचा इयॉन मॉर्गन, पाकिस्तानचा बाबर आझम आणि अफगाणिस्तानचा असगर अफगानी याच्या नेतृत्वात त्या त्या संघांनी 42 वेळा टी20 क्रिकेटमध्ये विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आता यांच्या पंगतीत बसला असून एक विजय सर्वांचे विक्रम मोडीत काढेल.

6 / 6
Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.