AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 1st ODI: टीम इंडियाचा रांचीत कसा आहे रेकॉर्ड, जाणून घ्या एका क्लिकवर

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिलाच सामना रांचीत होणार आहे. या मैदानात भारतीय संघाची आजवरची कामगिरी कशी आहे ते जाणून घेऊयात..

| Updated on: Nov 29, 2025 | 7:31 PM
Share
भारत आणि दक्षिण अफ्रिका तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आमनेसामने येणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने मात दिल्यानंतर दक्षिण अफ्रिकेचं मनोबल वाढलं आहे. असं असताना भारतीय संघाची रांचीच्या मैदानात कशी कामगिरी आहे ते जाणून घेऊयात. (Photo- BCCI Twitter)

भारत आणि दक्षिण अफ्रिका तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आमनेसामने येणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने मात दिल्यानंतर दक्षिण अफ्रिकेचं मनोबल वाढलं आहे. असं असताना भारतीय संघाची रांचीच्या मैदानात कशी कामगिरी आहे ते जाणून घेऊयात. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने वनडे संघाची धुरा केएल राहुलकडे दिली आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे. पहिला सामना रांचीत होणार आहे. (Photo- BCCI Twitter)

शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने वनडे संघाची धुरा केएल राहुलकडे दिली आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे. पहिला सामना रांचीत होणार आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
भारताने रांची मैदानात आतापर्यंत सहा वनडे सामने खेळले आहेत. भारताने पहिला सामना 2013 मध्ये खेळला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. हा सामना भारताने 7 विकेट राखून जिंकला होता. (Photo- BCCI Twitter)

भारताने रांची मैदानात आतापर्यंत सहा वनडे सामने खेळले आहेत. भारताने पहिला सामना 2013 मध्ये खेळला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. हा सामना भारताने 7 विकेट राखून जिंकला होता. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
भारताने आतापर्यंत या मैदानात सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. येथे जिंकलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने लक्ष्यांचा पाठलाग केला आहे. (Photo- BCCI Twitter)

भारताने आतापर्यंत या मैदानात सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. येथे जिंकलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने लक्ष्यांचा पाठलाग केला आहे. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात या मैदानावर एकमेव वनडे सामना झाला होता. हा सामना 9 ऑक्टोबर 2022 रोजी झाला होता. हा सामना भारताने 7 गडी राकून जिंकला होता. या सामन्यात श्रेयस अय्यरने 113 धावांची नाबाद खेळी करत सामना जिंकवून दिला होता. (Photo- BCCI Twitter)

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात या मैदानावर एकमेव वनडे सामना झाला होता. हा सामना 9 ऑक्टोबर 2022 रोजी झाला होता. हा सामना भारताने 7 गडी राकून जिंकला होता. या सामन्यात श्रेयस अय्यरने 113 धावांची नाबाद खेळी करत सामना जिंकवून दिला होता. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.