AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 1st ODI: टीम इंडियाचा रांचीत कसा आहे रेकॉर्ड, जाणून घ्या एका क्लिकवर

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिलाच सामना रांचीत होणार आहे. या मैदानात भारतीय संघाची आजवरची कामगिरी कशी आहे ते जाणून घेऊयात..

| Updated on: Nov 29, 2025 | 7:31 PM
Share
भारत आणि दक्षिण अफ्रिका तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आमनेसामने येणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने मात दिल्यानंतर दक्षिण अफ्रिकेचं मनोबल वाढलं आहे. असं असताना भारतीय संघाची रांचीच्या मैदानात कशी कामगिरी आहे ते जाणून घेऊयात. (Photo- BCCI Twitter)

भारत आणि दक्षिण अफ्रिका तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आमनेसामने येणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने मात दिल्यानंतर दक्षिण अफ्रिकेचं मनोबल वाढलं आहे. असं असताना भारतीय संघाची रांचीच्या मैदानात कशी कामगिरी आहे ते जाणून घेऊयात. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने वनडे संघाची धुरा केएल राहुलकडे दिली आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे. पहिला सामना रांचीत होणार आहे. (Photo- BCCI Twitter)

शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने वनडे संघाची धुरा केएल राहुलकडे दिली आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे. पहिला सामना रांचीत होणार आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
भारताने रांची मैदानात आतापर्यंत सहा वनडे सामने खेळले आहेत. भारताने पहिला सामना 2013 मध्ये खेळला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. हा सामना भारताने 7 विकेट राखून जिंकला होता. (Photo- BCCI Twitter)

भारताने रांची मैदानात आतापर्यंत सहा वनडे सामने खेळले आहेत. भारताने पहिला सामना 2013 मध्ये खेळला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. हा सामना भारताने 7 विकेट राखून जिंकला होता. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
भारताने आतापर्यंत या मैदानात सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. येथे जिंकलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने लक्ष्यांचा पाठलाग केला आहे. (Photo- BCCI Twitter)

भारताने आतापर्यंत या मैदानात सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. येथे जिंकलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने लक्ष्यांचा पाठलाग केला आहे. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात या मैदानावर एकमेव वनडे सामना झाला होता. हा सामना 9 ऑक्टोबर 2022 रोजी झाला होता. हा सामना भारताने 7 गडी राकून जिंकला होता. या सामन्यात श्रेयस अय्यरने 113 धावांची नाबाद खेळी करत सामना जिंकवून दिला होता. (Photo- BCCI Twitter)

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात या मैदानावर एकमेव वनडे सामना झाला होता. हा सामना 9 ऑक्टोबर 2022 रोजी झाला होता. हा सामना भारताने 7 गडी राकून जिंकला होता. या सामन्यात श्रेयस अय्यरने 113 धावांची नाबाद खेळी करत सामना जिंकवून दिला होता. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक