AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव, 92 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्यात सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताचा आपल्याच देशात हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे.

| Updated on: Nov 16, 2025 | 4:16 PM
Share
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण अफ्रिकेने पहिल्याच कसोटी सामन्यात भारताला दणका दिला आहे. भारताची तयारी अर्धवट असल्याचं दिसून आलं. कोलकाता कसोटी सामन्यात भारताला खरं तर विजयाची संधी होती. पण संघात तालमेलच दिसला नाही. मोजके खेळाडू वगळता सर्व काही रामभरोसे होते. त्यामुळे भारतीय संघाला देशातच लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.   (PHOTO CREDIT- PTI)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण अफ्रिकेने पहिल्याच कसोटी सामन्यात भारताला दणका दिला आहे. भारताची तयारी अर्धवट असल्याचं दिसून आलं. कोलकाता कसोटी सामन्यात भारताला खरं तर विजयाची संधी होती. पण संघात तालमेलच दिसला नाही. मोजके खेळाडू वगळता सर्व काही रामभरोसे होते. त्यामुळे भारतीय संघाला देशातच लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील कमी धावसंख्येचा सामना होता असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. दोन्ही संघांना 200 च्या पार धावा करता आल्या नाही. दोन्ही डावात गोलंदाजांचा वरचष्मा रााहिला.  भारताला दुसऱ्या डावात 124 धावांचं आव्हान होतं. पण भारतीय संघ फक्त 93 धावा करू शकला.   (PHOTO CREDIT- PTI)

दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील कमी धावसंख्येचा सामना होता असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. दोन्ही संघांना 200 च्या पार धावा करता आल्या नाही. दोन्ही डावात गोलंदाजांचा वरचष्मा रााहिला. भारताला दुसऱ्या डावात 124 धावांचं आव्हान होतं. पण भारतीय संघ फक्त 93 धावा करू शकला. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि 159 धावा केल्या. तर भारताने पहिल्या डावात 189 धावा करत 30 धावांची आघाडी घेतली. दक्षिण अफ्रिकेचा दुसरा डाव 155 धावांवर आटोपला आणि विजयासाठी 124 धावांचं आव्हान मिळालं. पण हे आव्हानही भारताला गाठता आलं नाही.   (PHOTO CREDIT- PTI)

दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि 159 धावा केल्या. तर भारताने पहिल्या डावात 189 धावा करत 30 धावांची आघाडी घेतली. दक्षिण अफ्रिकेचा दुसरा डाव 155 धावांवर आटोपला आणि विजयासाठी 124 धावांचं आव्हान मिळालं. पण हे आव्हानही भारताला गाठता आलं नाही. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
टीम इंडिया पहिल्यांदाच इतक्या कमी धावांचा पाठलाग करताना पराभूत झाला आहे. यापूर्वी 2024 मध्ये भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 147 धावा गाठू शकला नव्हता. म्हणजेच 92 वर्षाच्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात मोठा आणि लाजिरवाणा पराभव आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

टीम इंडिया पहिल्यांदाच इतक्या कमी धावांचा पाठलाग करताना पराभूत झाला आहे. यापूर्वी 2024 मध्ये भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 147 धावा गाठू शकला नव्हता. म्हणजेच 92 वर्षाच्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात मोठा आणि लाजिरवाणा पराभव आहे. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
2024 मध्ये मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने  भारताला पराभूत केलं होतं. तेव्हा भारतीय संघ 147 धावांचा पाठलाग करताना 121 धावांवर सर्वबाद झाली होती. या दोन सामन्यांशिवाय भारतीय संघाने आपल्या देशात 200 पेक्षा कमी धावांचं टार्गेट गाठताना कधीच पराभवाचं तोंड पाहीलं नव्हतं.  (PHOTO CREDIT- PTI)

2024 मध्ये मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं होतं. तेव्हा भारतीय संघ 147 धावांचा पाठलाग करताना 121 धावांवर सर्वबाद झाली होती. या दोन सामन्यांशिवाय भारतीय संघाने आपल्या देशात 200 पेक्षा कमी धावांचं टार्गेट गाठताना कधीच पराभवाचं तोंड पाहीलं नव्हतं. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.