AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव, 92 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्यात सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताचा आपल्याच देशात हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे.

| Updated on: Nov 16, 2025 | 4:16 PM
Share
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण अफ्रिकेने पहिल्याच कसोटी सामन्यात भारताला दणका दिला आहे. भारताची तयारी अर्धवट असल्याचं दिसून आलं. कोलकाता कसोटी सामन्यात भारताला खरं तर विजयाची संधी होती. पण संघात तालमेलच दिसला नाही. मोजके खेळाडू वगळता सर्व काही रामभरोसे होते. त्यामुळे भारतीय संघाला देशातच लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.   (PHOTO CREDIT- PTI)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण अफ्रिकेने पहिल्याच कसोटी सामन्यात भारताला दणका दिला आहे. भारताची तयारी अर्धवट असल्याचं दिसून आलं. कोलकाता कसोटी सामन्यात भारताला खरं तर विजयाची संधी होती. पण संघात तालमेलच दिसला नाही. मोजके खेळाडू वगळता सर्व काही रामभरोसे होते. त्यामुळे भारतीय संघाला देशातच लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील कमी धावसंख्येचा सामना होता असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. दोन्ही संघांना 200 च्या पार धावा करता आल्या नाही. दोन्ही डावात गोलंदाजांचा वरचष्मा रााहिला.  भारताला दुसऱ्या डावात 124 धावांचं आव्हान होतं. पण भारतीय संघ फक्त 93 धावा करू शकला.   (PHOTO CREDIT- PTI)

दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील कमी धावसंख्येचा सामना होता असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. दोन्ही संघांना 200 च्या पार धावा करता आल्या नाही. दोन्ही डावात गोलंदाजांचा वरचष्मा रााहिला. भारताला दुसऱ्या डावात 124 धावांचं आव्हान होतं. पण भारतीय संघ फक्त 93 धावा करू शकला. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि 159 धावा केल्या. तर भारताने पहिल्या डावात 189 धावा करत 30 धावांची आघाडी घेतली. दक्षिण अफ्रिकेचा दुसरा डाव 155 धावांवर आटोपला आणि विजयासाठी 124 धावांचं आव्हान मिळालं. पण हे आव्हानही भारताला गाठता आलं नाही.   (PHOTO CREDIT- PTI)

दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि 159 धावा केल्या. तर भारताने पहिल्या डावात 189 धावा करत 30 धावांची आघाडी घेतली. दक्षिण अफ्रिकेचा दुसरा डाव 155 धावांवर आटोपला आणि विजयासाठी 124 धावांचं आव्हान मिळालं. पण हे आव्हानही भारताला गाठता आलं नाही. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
टीम इंडिया पहिल्यांदाच इतक्या कमी धावांचा पाठलाग करताना पराभूत झाला आहे. यापूर्वी 2024 मध्ये भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 147 धावा गाठू शकला नव्हता. म्हणजेच 92 वर्षाच्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात मोठा आणि लाजिरवाणा पराभव आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

टीम इंडिया पहिल्यांदाच इतक्या कमी धावांचा पाठलाग करताना पराभूत झाला आहे. यापूर्वी 2024 मध्ये भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 147 धावा गाठू शकला नव्हता. म्हणजेच 92 वर्षाच्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात मोठा आणि लाजिरवाणा पराभव आहे. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
2024 मध्ये मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने  भारताला पराभूत केलं होतं. तेव्हा भारतीय संघ 147 धावांचा पाठलाग करताना 121 धावांवर सर्वबाद झाली होती. या दोन सामन्यांशिवाय भारतीय संघाने आपल्या देशात 200 पेक्षा कमी धावांचं टार्गेट गाठताना कधीच पराभवाचं तोंड पाहीलं नव्हतं.  (PHOTO CREDIT- PTI)

2024 मध्ये मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं होतं. तेव्हा भारतीय संघ 147 धावांचा पाठलाग करताना 121 धावांवर सर्वबाद झाली होती. या दोन सामन्यांशिवाय भारतीय संघाने आपल्या देशात 200 पेक्षा कमी धावांचं टार्गेट गाठताना कधीच पराभवाचं तोंड पाहीलं नव्हतं. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..