AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात 26 धावा करत सूर्यकुमार यादवने रचला विक्रम, काय केलं वाचा

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने जिंकून भारताने मालिका खिशात घातली आहे. दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमारने 26 धावा करत एका विक्रमाला गवसणी घातली आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत

| Updated on: Jul 29, 2024 | 6:49 PM
Share
सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून टी20 क्रिकेटमध्ये 8 डाव खेळला आहे. यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 216.67 च्या स्ट्राईक रेटने 12 चेंडूत 26 धावा केल्या.

सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून टी20 क्रिकेटमध्ये 8 डाव खेळला आहे. यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 216.67 च्या स्ट्राईक रेटने 12 चेंडूत 26 धावा केल्या.

1 / 5
सूर्यकुमारने या डावात 1 षटकार आणि 4 चौकार मारले. तसेच भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळीसह सूर्यकुमार यादवने बाबर आझम, मिचेल मार्श आणि ग्रीम स्मिथचा रेकॉर्ड मोडला आहे.

सूर्यकुमारने या डावात 1 षटकार आणि 4 चौकार मारले. तसेच भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळीसह सूर्यकुमार यादवने बाबर आझम, मिचेल मार्श आणि ग्रीम स्मिथचा रेकॉर्ड मोडला आहे.

2 / 5
सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून 8 डावात आतापर्यंत 365 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर ग्रीम स्मिथ (347), तिसऱ्या स्थानावर मिचेल मार्श (346) आणि चौथ्या स्थानावर बाबर आझम असून त्याने 340 धावा केल्या आहेत.

सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून 8 डावात आतापर्यंत 365 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर ग्रीम स्मिथ (347), तिसऱ्या स्थानावर मिचेल मार्श (346) आणि चौथ्या स्थानावर बाबर आझम असून त्याने 340 धावा केल्या आहेत.

3 / 5
सूर्यकुमार यादवने 9 सामन्यात भारताचं कर्णधार भूषवत सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. सूर्याने 9 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर हार्दिक पांड्याने 6 सामन्यात विजय मिळवला आहे. रोहित शर्मा या यादीत आघाडीवर असून त्याने 9 पैकी 8 सामने जिंकले होते.

सूर्यकुमार यादवने 9 सामन्यात भारताचं कर्णधार भूषवत सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. सूर्याने 9 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर हार्दिक पांड्याने 6 सामन्यात विजय मिळवला आहे. रोहित शर्मा या यादीत आघाडीवर असून त्याने 9 पैकी 8 सामने जिंकले होते.

4 / 5
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा सामना 30 जुलैला होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला टी20 मध्ये व्हाइटवॉश देण्याचा प्रयत्न करेल. आता भारताने मालिका 2-0 ने जिंकली आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा सामना 30 जुलैला होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला टी20 मध्ये व्हाइटवॉश देण्याचा प्रयत्न करेल. आता भारताने मालिका 2-0 ने जिंकली आहे.

5 / 5
Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!