AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप स्पर्धेत भारताला पराभूत करत श्रीलंकेने रचला असा इतिहास, काय ते जाणून घ्या

आशिया कप 2024 स्पर्धेचं जेतेपद जिंकून श्रीलंकन महिला संघाने इतिहास रचला आहे. श्रीलंकेने भारताला 8 गडी राखून पराभूत केलं. तसेच आशिया कप स्पर्धेत पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं आहे.

| Updated on: Jul 28, 2024 | 9:15 PM
Share
वुमन्स आशिया टी20 चषक 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने 165 धावा करत 166 धावांचं  आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेने 2 गडी गमवून पूर्ण केलं.

वुमन्स आशिया टी20 चषक 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने 165 धावा करत 166 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेने 2 गडी गमवून पूर्ण केलं.

1 / 5
भारतीय महिला संघ आशिया चषक स्पर्धेत नवव्यांदा अंतिम सामन्यात पोहोचली होती. त्यामुळे आठवे विजेतेपद सहज जिंकेल, असं वाटत होतं. पण श्रीलंकेने भारताची विजयी घोडदौड रोखून प्रथमच आशिया कप जिंकला.

भारतीय महिला संघ आशिया चषक स्पर्धेत नवव्यांदा अंतिम सामन्यात पोहोचली होती. त्यामुळे आठवे विजेतेपद सहज जिंकेल, असं वाटत होतं. पण श्रीलंकेने भारताची विजयी घोडदौड रोखून प्रथमच आशिया कप जिंकला.

2 / 5
महिला आशिया कप स्पर्धेची नऊ पर्व पार पडली आहेत. यात भारताने 7 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मागच्या पर्वात भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केला होता. आता श्रीलंकेने त्या पराभवाची परतफेड करत जेतेपदावर नाव कोरलं.

महिला आशिया कप स्पर्धेची नऊ पर्व पार पडली आहेत. यात भारताने 7 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मागच्या पर्वात भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केला होता. आता श्रीलंकेने त्या पराभवाची परतफेड करत जेतेपदावर नाव कोरलं.

3 / 5
महिला आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात बांगलादेशने 2018 मध्ये भारताला पराभूत केलं होतं. दुसरीकडे, श्रीलंकन संघ सहा वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता. यात पाचवेळा पदरी अपयश पडलं. मात्र सहाव्यांदा यश मिळालं.

महिला आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात बांगलादेशने 2018 मध्ये भारताला पराभूत केलं होतं. दुसरीकडे, श्रीलंकन संघ सहा वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता. यात पाचवेळा पदरी अपयश पडलं. मात्र सहाव्यांदा यश मिळालं.

4 / 5
महिला आशिया कप स्पर्धेला 2004 मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीची चार पर्व ही वनडे होती. 2004, 2005-2006, 2006, 2008 मध्ये वनडे खेळली गेली. यात भारताने विजय मिळवाला. 2012 पासून टी20 फॉर्मेटमध्ये आशिया कप खेळण्यास सुरुवात झाली. 2012, 2016, 2018, 2022 आणि 2024 साली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.

महिला आशिया कप स्पर्धेला 2004 मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीची चार पर्व ही वनडे होती. 2004, 2005-2006, 2006, 2008 मध्ये वनडे खेळली गेली. यात भारताने विजय मिळवाला. 2012 पासून टी20 फॉर्मेटमध्ये आशिया कप खेळण्यास सुरुवात झाली. 2012, 2016, 2018, 2022 आणि 2024 साली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.