AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप स्पर्धेत भारताला पराभूत करत श्रीलंकेने रचला असा इतिहास, काय ते जाणून घ्या

आशिया कप 2024 स्पर्धेचं जेतेपद जिंकून श्रीलंकन महिला संघाने इतिहास रचला आहे. श्रीलंकेने भारताला 8 गडी राखून पराभूत केलं. तसेच आशिया कप स्पर्धेत पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं आहे.

| Updated on: Jul 28, 2024 | 9:15 PM
Share
वुमन्स आशिया टी20 चषक 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने 165 धावा करत 166 धावांचं  आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेने 2 गडी गमवून पूर्ण केलं.

वुमन्स आशिया टी20 चषक 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने 165 धावा करत 166 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेने 2 गडी गमवून पूर्ण केलं.

1 / 5
भारतीय महिला संघ आशिया चषक स्पर्धेत नवव्यांदा अंतिम सामन्यात पोहोचली होती. त्यामुळे आठवे विजेतेपद सहज जिंकेल, असं वाटत होतं. पण श्रीलंकेने भारताची विजयी घोडदौड रोखून प्रथमच आशिया कप जिंकला.

भारतीय महिला संघ आशिया चषक स्पर्धेत नवव्यांदा अंतिम सामन्यात पोहोचली होती. त्यामुळे आठवे विजेतेपद सहज जिंकेल, असं वाटत होतं. पण श्रीलंकेने भारताची विजयी घोडदौड रोखून प्रथमच आशिया कप जिंकला.

2 / 5
महिला आशिया कप स्पर्धेची नऊ पर्व पार पडली आहेत. यात भारताने 7 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मागच्या पर्वात भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केला होता. आता श्रीलंकेने त्या पराभवाची परतफेड करत जेतेपदावर नाव कोरलं.

महिला आशिया कप स्पर्धेची नऊ पर्व पार पडली आहेत. यात भारताने 7 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मागच्या पर्वात भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केला होता. आता श्रीलंकेने त्या पराभवाची परतफेड करत जेतेपदावर नाव कोरलं.

3 / 5
महिला आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात बांगलादेशने 2018 मध्ये भारताला पराभूत केलं होतं. दुसरीकडे, श्रीलंकन संघ सहा वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता. यात पाचवेळा पदरी अपयश पडलं. मात्र सहाव्यांदा यश मिळालं.

महिला आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात बांगलादेशने 2018 मध्ये भारताला पराभूत केलं होतं. दुसरीकडे, श्रीलंकन संघ सहा वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता. यात पाचवेळा पदरी अपयश पडलं. मात्र सहाव्यांदा यश मिळालं.

4 / 5
महिला आशिया कप स्पर्धेला 2004 मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीची चार पर्व ही वनडे होती. 2004, 2005-2006, 2006, 2008 मध्ये वनडे खेळली गेली. यात भारताने विजय मिळवाला. 2012 पासून टी20 फॉर्मेटमध्ये आशिया कप खेळण्यास सुरुवात झाली. 2012, 2016, 2018, 2022 आणि 2024 साली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.

महिला आशिया कप स्पर्धेला 2004 मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीची चार पर्व ही वनडे होती. 2004, 2005-2006, 2006, 2008 मध्ये वनडे खेळली गेली. यात भारताने विजय मिळवाला. 2012 पासून टी20 फॉर्मेटमध्ये आशिया कप खेळण्यास सुरुवात झाली. 2012, 2016, 2018, 2022 आणि 2024 साली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.