AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप स्पर्धेत भारताला पराभूत करत श्रीलंकेने रचला असा इतिहास, काय ते जाणून घ्या

आशिया कप 2024 स्पर्धेचं जेतेपद जिंकून श्रीलंकन महिला संघाने इतिहास रचला आहे. श्रीलंकेने भारताला 8 गडी राखून पराभूत केलं. तसेच आशिया कप स्पर्धेत पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं आहे.

| Updated on: Jul 28, 2024 | 9:15 PM
Share
वुमन्स आशिया टी20 चषक 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने 165 धावा करत 166 धावांचं  आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेने 2 गडी गमवून पूर्ण केलं.

वुमन्स आशिया टी20 चषक 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने 165 धावा करत 166 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेने 2 गडी गमवून पूर्ण केलं.

1 / 5
भारतीय महिला संघ आशिया चषक स्पर्धेत नवव्यांदा अंतिम सामन्यात पोहोचली होती. त्यामुळे आठवे विजेतेपद सहज जिंकेल, असं वाटत होतं. पण श्रीलंकेने भारताची विजयी घोडदौड रोखून प्रथमच आशिया कप जिंकला.

भारतीय महिला संघ आशिया चषक स्पर्धेत नवव्यांदा अंतिम सामन्यात पोहोचली होती. त्यामुळे आठवे विजेतेपद सहज जिंकेल, असं वाटत होतं. पण श्रीलंकेने भारताची विजयी घोडदौड रोखून प्रथमच आशिया कप जिंकला.

2 / 5
महिला आशिया कप स्पर्धेची नऊ पर्व पार पडली आहेत. यात भारताने 7 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मागच्या पर्वात भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केला होता. आता श्रीलंकेने त्या पराभवाची परतफेड करत जेतेपदावर नाव कोरलं.

महिला आशिया कप स्पर्धेची नऊ पर्व पार पडली आहेत. यात भारताने 7 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मागच्या पर्वात भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केला होता. आता श्रीलंकेने त्या पराभवाची परतफेड करत जेतेपदावर नाव कोरलं.

3 / 5
महिला आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात बांगलादेशने 2018 मध्ये भारताला पराभूत केलं होतं. दुसरीकडे, श्रीलंकन संघ सहा वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता. यात पाचवेळा पदरी अपयश पडलं. मात्र सहाव्यांदा यश मिळालं.

महिला आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात बांगलादेशने 2018 मध्ये भारताला पराभूत केलं होतं. दुसरीकडे, श्रीलंकन संघ सहा वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता. यात पाचवेळा पदरी अपयश पडलं. मात्र सहाव्यांदा यश मिळालं.

4 / 5
महिला आशिया कप स्पर्धेला 2004 मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीची चार पर्व ही वनडे होती. 2004, 2005-2006, 2006, 2008 मध्ये वनडे खेळली गेली. यात भारताने विजय मिळवाला. 2012 पासून टी20 फॉर्मेटमध्ये आशिया कप खेळण्यास सुरुवात झाली. 2012, 2016, 2018, 2022 आणि 2024 साली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.

महिला आशिया कप स्पर्धेला 2004 मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीची चार पर्व ही वनडे होती. 2004, 2005-2006, 2006, 2008 मध्ये वनडे खेळली गेली. यात भारताने विजय मिळवाला. 2012 पासून टी20 फॉर्मेटमध्ये आशिया कप खेळण्यास सुरुवात झाली. 2012, 2016, 2018, 2022 आणि 2024 साली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.

5 / 5
Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!