AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा, टी20 फॉर्मेटमध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा संघ

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. टी20 फॉर्मेटमध्ये भारतीय संघाने दोन टी20 वर्ल्डकप आपल्या नावावर केले आहेत. तसेच अनेक विक्रम भारतीय खेळाडूंच्या नावावर आहेत. आता आणखी एक विक्रम नावावर झाला आहे.

| Updated on: Sep 19, 2025 | 11:16 PM
Share
आशिया कप स्पर्धेत भारताची अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली आहे. युएई आणि पाकिस्तानला पराभूत करत भारताने सुपर 4 फेरीत जागा पक्की केली आहे. ओमानविरुद्धही भारताने 188 धावांचा डोंगर उभा केला आहे. असं असताना भारतीय संघाने एका विक्रमाची नोंद केली आहे. (Photo_ BCCI)

आशिया कप स्पर्धेत भारताची अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली आहे. युएई आणि पाकिस्तानला पराभूत करत भारताने सुपर 4 फेरीत जागा पक्की केली आहे. ओमानविरुद्धही भारताने 188 धावांचा डोंगर उभा केला आहे. असं असताना भारतीय संघाने एका विक्रमाची नोंद केली आहे. (Photo_ BCCI)

1 / 5
भारतीय संघ टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 250 वा सामना ओमानविरुद्ध खेळत आहे. 250 किंवा त्याहून अधिक टी20० सामने खेळणारा भारत हा दुसरा संघ बनला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत एकूण 275 टी20 सामने खेळले आहेत. (Photo_ BCCI)

भारतीय संघ टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 250 वा सामना ओमानविरुद्ध खेळत आहे. 250 किंवा त्याहून अधिक टी20० सामने खेळणारा भारत हा दुसरा संघ बनला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत एकूण 275 टी20 सामने खेळले आहेत. (Photo_ BCCI)

2 / 5
भारतीय संघाने आतापर्यंत एकूण 249 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यापैकी 166 जिंकले आहेत आणि 71 मध्ये पराभव झाला आहे. सहा सामने बरोबरीत सुटले आहेत आणि सहा सामन्यांचा निकाल लागला नाही.  (Photo_ BCCI)

भारतीय संघाने आतापर्यंत एकूण 249 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यापैकी 166 जिंकले आहेत आणि 71 मध्ये पराभव झाला आहे. सहा सामने बरोबरीत सुटले आहेत आणि सहा सामन्यांचा निकाल लागला नाही. (Photo_ BCCI)

3 / 5
भारताने आतापर्यंत दोनदा टी20 विश्वचषक जिंकला आहे. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आणि 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने टी20 विश्वचषक जिंकला होता. (Photo_ BCCI)

भारताने आतापर्यंत दोनदा टी20 विश्वचषक जिंकला आहे. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आणि 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने टी20 विश्वचषक जिंकला होता. (Photo_ BCCI)

4 / 5
आशिया कप टी20 स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. याकडे आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून पाहीलं जात आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. (Photo_ BCCI)

आशिया कप टी20 स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. याकडे आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून पाहीलं जात आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. (Photo_ BCCI)

5 / 5
Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा