AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ख्रिस गेल आणि रोहित शर्माला जे जमलं नाही वैभव सूर्यवंशीने केलं, असा रचला विक्रम

आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ घोंगावलं. युएईविरूद्धच्या सामन्यात त्याने गोलंदाजांना झोडून काढलं. त्याने फक्त 42 चेंडूत 144 धावा केल्या.

| Updated on: Nov 14, 2025 | 8:19 PM
Share
वैभव सूर्यवंशीने वयाच्या अवघ्या 14व्या वर्षापासून क्रिकेटच्या इतिहासात नवं पानं लिहिण्यास सुरुवात केली आहे. मू्र्ती लहान पण किर्ती महान असंच म्हणावं लागेल. वैभव सूर्यवंशी पहिल्यांदाच टीम इंडियाच्या जर्सीत अंडर 19 क्रिकेटच्या वरचा खेळ खेळत आहे.  पहिल्याच सामन्यात त्याने शतकी खेळी करत इतिहास रचून दाखवला आहे. (Photo: PTI)

वैभव सूर्यवंशीने वयाच्या अवघ्या 14व्या वर्षापासून क्रिकेटच्या इतिहासात नवं पानं लिहिण्यास सुरुवात केली आहे. मू्र्ती लहान पण किर्ती महान असंच म्हणावं लागेल. वैभव सूर्यवंशी पहिल्यांदाच टीम इंडियाच्या जर्सीत अंडर 19 क्रिकेटच्या वरचा खेळ खेळत आहे. पहिल्याच सामन्यात त्याने शतकी खेळी करत इतिहास रचून दाखवला आहे. (Photo: PTI)

1 / 5
वैभव सूर्यवंशीची वरिष्ठ पातळीवरील टीम इंडियात निवड झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात त्याने 32 चेंडूत शतक ठोकलं. पहिल्यांदाच भारताकडून टी20 क्रिकेट खेळणाऱ्या वैभवने युएईविरुद्ध विक्रमी शतक ठोकलं. तसेच इतिहास रचला.  (Photo: Asian Cricket Council)

वैभव सूर्यवंशीची वरिष्ठ पातळीवरील टीम इंडियात निवड झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात त्याने 32 चेंडूत शतक ठोकलं. पहिल्यांदाच भारताकडून टी20 क्रिकेट खेळणाऱ्या वैभवने युएईविरुद्ध विक्रमी शतक ठोकलं. तसेच इतिहास रचला. (Photo: Asian Cricket Council)

2 / 5
वैभव सूर्यवंशी 14 वर्षे आणि 232 दिवसांचा असून त्याने जगातील कोणत्याही देशाच्या रिप्रेंजेटेटिव्ह टीम (वरिष्ठ राष्ट्रीय संघ आणि 19 वर्षांखालील संघ वगळता) शतक ठोकणारा युवा फलंदाज ठरला आहे. त्याने 324.85 च्या स्ट्राईक रेटने मेन्स टी20 क्रिकेटमध्ये चौथी वेगवान शतकी खेळी केली आहे.  (Photo: Asian Cricket Council)

वैभव सूर्यवंशी 14 वर्षे आणि 232 दिवसांचा असून त्याने जगातील कोणत्याही देशाच्या रिप्रेंजेटेटिव्ह टीम (वरिष्ठ राष्ट्रीय संघ आणि 19 वर्षांखालील संघ वगळता) शतक ठोकणारा युवा फलंदाज ठरला आहे. त्याने 324.85 च्या स्ट्राईक रेटने मेन्स टी20 क्रिकेटमध्ये चौथी वेगवान शतकी खेळी केली आहे. (Photo: Asian Cricket Council)

3 / 5
ख्रिस गेल, रोहित शर्मा, शाहिद आफ्रिदी यासारखे आक्रमक खेळणारे खेळाडू जे करू शकले नाहीत, ती कामगिरी वैभव सूर्यवंशीने केली आहे. वैभव सूर्यवंशी 35 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत दोन टी20 शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये 35 चेंडूत शतक ठोकलं होतं. (Photo: PTI)

ख्रिस गेल, रोहित शर्मा, शाहिद आफ्रिदी यासारखे आक्रमक खेळणारे खेळाडू जे करू शकले नाहीत, ती कामगिरी वैभव सूर्यवंशीने केली आहे. वैभव सूर्यवंशी 35 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत दोन टी20 शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये 35 चेंडूत शतक ठोकलं होतं. (Photo: PTI)

4 / 5
वैभव सूर्यवंशीने या सामन्यात 42 चेंडूत 144 धावा केल्या. खरं तर त्याची खेळी पाहून द्विशतक ठोकतो की काय असं वाटत होतं. कारण त्याच्याकडे खेळण्यासाठी बरेच चेंडू शिल्लक होते. पण बाद झाला. वैभवने 324.85 च्या स्ट्राईक रेटने 15 षटकार आणि 11 चौकार मारले.  (Photo: Getty Images)

वैभव सूर्यवंशीने या सामन्यात 42 चेंडूत 144 धावा केल्या. खरं तर त्याची खेळी पाहून द्विशतक ठोकतो की काय असं वाटत होतं. कारण त्याच्याकडे खेळण्यासाठी बरेच चेंडू शिल्लक होते. पण बाद झाला. वैभवने 324.85 च्या स्ट्राईक रेटने 15 षटकार आणि 11 चौकार मारले. (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.