AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराट कोहली VHT स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज, अखेरच्या सामन्यात किती धावा केलेल्या?

Virat Kohli Vijay Hazare Trophy: विराट कोहली अवघ्या काही दिवसांनी सुरु होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. विराट या स्पर्धेतील अखेरचा सामना हा दीड दशकांआधी खेळला होता.

| Updated on: Dec 03, 2025 | 4:02 PM
Share
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली  विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळणार असल्याचं निश्चित आहे. विराटने याबाबत डीडीसीएला कळवलं आहे. विराटने या स्पर्धेतील त्याच्या अखेरच्या सामन्यात किती धावा केलेल्या? हे जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळणार असल्याचं निश्चित आहे. विराटने याबाबत डीडीसीएला कळवलं आहे. विराटने या स्पर्धेतील त्याच्या अखेरच्या सामन्यात किती धावा केलेल्या? हे जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

1 / 5
विराटने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अखेरचा सामना हा 15 वर्षांपूर्वी खेळला होता. विराट फेब्रुवारी 2010 साली अखेरचा सामना खेळला होता. तेव्हा विराट दिल्लीचं नेतृत्व करत होता. विराटने विजय हजारे ट्रॉफीतील अखेरचा सामना हा सर्व्हिसेज विरुद्ध खेळला होता.  (Photo Credit: PTI)

विराटने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अखेरचा सामना हा 15 वर्षांपूर्वी खेळला होता. विराट फेब्रुवारी 2010 साली अखेरचा सामना खेळला होता. तेव्हा विराट दिल्लीचं नेतृत्व करत होता. विराटने विजय हजारे ट्रॉफीतील अखेरचा सामना हा सर्व्हिसेज विरुद्ध खेळला होता. (Photo Credit: PTI)

2 / 5
विराटला त्या सामन्यात सर्व्हिसेज विरुद्ध पहिल्या डावात 20 पारही पोहचता आलं नव्हतं. विराटने त्या सामन्यात 16 धावा केल्या होत्या. विराटने या 8 चेंडूंच्या खेळीत 3 चौकार लगावले होते. (Photo Credit: PTI)

विराटला त्या सामन्यात सर्व्हिसेज विरुद्ध पहिल्या डावात 20 पारही पोहचता आलं नव्हतं. विराटने त्या सामन्यात 16 धावा केल्या होत्या. विराटने या 8 चेंडूंच्या खेळीत 3 चौकार लगावले होते. (Photo Credit: PTI)

3 / 5
विराटच्या नेतृत्वात दिल्लीने त्या सामन्यात 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 311 रन्स केल्या होत्या. मिथुन मन्हास याने त्या सामनयात शतक झळकावलं होतं. मिथूनने 154 बॉलमध्ये 148 रन्स केल्या होत्या. (Photo Credit: PTI)

विराटच्या नेतृत्वात दिल्लीने त्या सामन्यात 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 311 रन्स केल्या होत्या. मिथुन मन्हास याने त्या सामनयात शतक झळकावलं होतं. मिथूनने 154 बॉलमध्ये 148 रन्स केल्या होत्या. (Photo Credit: PTI)

4 / 5
दिल्लीने त्या सामन्यात सर्व्हिसेज टीमवर 113 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. दिल्लीने 312 धावांचा पाठलाग करणाऱ्या सर्व्हिसेजला 198 रन्सवर गुंडाळलं होतं. (Photo Credit: PTI)

दिल्लीने त्या सामन्यात सर्व्हिसेज टीमवर 113 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. दिल्लीने 312 धावांचा पाठलाग करणाऱ्या सर्व्हिसेजला 198 रन्सवर गुंडाळलं होतं. (Photo Credit: PTI)

5 / 5
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.