AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : टीम इंडियाच्या खेळाडूला टी 20I वर्ल्ड कपआधी दुखापत, मोठ्या स्पर्धेतून आऊट

Cricket : टीम इंडियाच्या फलंदाजांच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलंय. टीम इंडियाच्या युवा फलंदाजाला दुखापत झालीय. त्यामुळे त्या फलंदाजाला देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे.

| Updated on: Jan 02, 2026 | 5:59 PM
Share
टीम इंडियाच्या खेळाडूंमागे दुखापतीचं ग्रहण लागलंय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात श्रेयस अय्यर याला दुखापत झाली. त्यानंतर शुबमन गिल याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 वेळा दुखापत झाली. त्यानंतर आता टीम इंडियाच्या आणखी एका फलंदाजाला दुखापत झाली आहे. या भारतीय खेळाडूला बरगड्यात दुखापत झाली आहे. (Photo Credit: PTI)

टीम इंडियाच्या खेळाडूंमागे दुखापतीचं ग्रहण लागलंय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात श्रेयस अय्यर याला दुखापत झाली. त्यानंतर शुबमन गिल याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 वेळा दुखापत झाली. त्यानंतर आता टीम इंडियाच्या आणखी एका फलंदाजाला दुखापत झाली आहे. या भारतीय खेळाडूला बरगड्यात दुखापत झाली आहे. (Photo Credit: PTI)

1 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साई सुदर्शन याला बरगड्यांना दुखापत झालीय. त्यामुळे साईला काही आठवडे क्रिकेटपासून दूर रहावं लागणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, साईला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेदरम्यान ही दुखापत झाली. (Photo Credit: PTI)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, साई सुदर्शन याला बरगड्यांना दुखापत झालीय. त्यामुळे साईला काही आठवडे क्रिकेटपासून दूर रहावं लागणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, साईला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेदरम्यान ही दुखापत झाली. (Photo Credit: PTI)

2 / 5
साईने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील त्याच्या अखेरच्या सामन्यात मध्यप्रदेश विरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. साईला या सामन्यादरम्यान धावताना बरगड्यात त्रास जाणवू लागला. साईला काही दिवसांआधी सरावादरम्यान बरगड्यात बॉल लागला होता. (Photo Credit: PTI)

साईने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील त्याच्या अखेरच्या सामन्यात मध्यप्रदेश विरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. साईला या सामन्यादरम्यान धावताना बरगड्यात त्रास जाणवू लागला. साईला काही दिवसांआधी सरावादरम्यान बरगड्यात बॉल लागला होता. (Photo Credit: PTI)

3 / 5
साई त्यानंतरही खेळत होता. मात्र आता साईला त्रास जाणवत आहे. अशात साई आता बीसीसीआयच्या बंगळुरुतील सीओईमध्ये आहेत. साईवर बीसीसीआयचं वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. (Photo Credit: PTI)

साई त्यानंतरही खेळत होता. मात्र आता साईला त्रास जाणवत आहे. अशात साई आता बीसीसीआयच्या बंगळुरुतील सीओईमध्ये आहेत. साईवर बीसीसीआयचं वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. (Photo Credit: PTI)

4 / 5
साई भारताच्या वनडे किंवा टी 20 टीमचा भाग नाही. त्यामुळे साईला कोणत्या सामन्याला मुकावं लागणार नाही. मात्र साई आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमापर्यंत दुखापतीवर मात करण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit: PTI)

साई भारताच्या वनडे किंवा टी 20 टीमचा भाग नाही. त्यामुळे साईला कोणत्या सामन्याला मुकावं लागणार नाही. मात्र साई आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमापर्यंत दुखापतीवर मात करण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit: PTI)

5 / 5
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.