AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीने स्पर्धेत खेळण्यास दिला नकार? त्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ!

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. त्याने शतक ठोकत 'टायगर अभी जिंदा है' हे दाखवून दिलं. दुसरीकडे, बीसीसीआयचं टेन्शन त्याच्या नकारघंटेमुळे वाढलं आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

| Updated on: Dec 02, 2025 | 6:44 PM
Share
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात विराट कोहली खातंही खोलू शकला नव्हता. तिसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं. आता 3 डिसेंबरला दुसऱ्या वनडे सामन्यासाठी सज्ज झाला आहे. (फोटो- पीटीआय)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात विराट कोहली खातंही खोलू शकला नव्हता. तिसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं. आता 3 डिसेंबरला दुसऱ्या वनडे सामन्यासाठी सज्ज झाला आहे. (फोटो- पीटीआय)

1 / 5
विराट कोहलीने कसोटी आणि टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. असं असताना फक्त वनडेत खेळतो.  अशा स्थितीत त्याला देशांतर्गत वनडे स्पर्धेत खेळणं भाग आहे. 24 डिसेंबरपासून देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी सुरु होणार आहे. पण या स्पर्धेत खेळण्यास विराट कोहलीने नकार दिला आहे.  (फोटो- पीटीआय)

विराट कोहलीने कसोटी आणि टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. असं असताना फक्त वनडेत खेळतो. अशा स्थितीत त्याला देशांतर्गत वनडे स्पर्धेत खेळणं भाग आहे. 24 डिसेंबरपासून देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी सुरु होणार आहे. पण या स्पर्धेत खेळण्यास विराट कोहलीने नकार दिला आहे. (फोटो- पीटीआय)

2 / 5
एका वृत्तानुसार, कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होण्याच्या मनःस्थितीत नाही. बीसीसीआयला भारताच्या रोहित आणि विराटने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी व्हावे आणि विजय हजारे ट्रॉफीच्या 2025-26 आवृत्तीत खेळावे अशी इच्छा आहे. पण कोहलीने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो- पीटीआय)

एका वृत्तानुसार, कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होण्याच्या मनःस्थितीत नाही. बीसीसीआयला भारताच्या रोहित आणि विराटने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी व्हावे आणि विजय हजारे ट्रॉफीच्या 2025-26 आवृत्तीत खेळावे अशी इच्छा आहे. पण कोहलीने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो- पीटीआय)

3 / 5
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा या स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला कोहलीला विशेष सूट देणे अधिक कठीण झाले आहे. एका सूत्राने एनडीटीव्हीला सांगितले की, "मुद्दा विजय हजारे ट्रॉफीचा आहे. कोहली खेळू इच्छित नाही. जेव्हा रोहित देखील खेळत असेल, तेव्हा एका खेळाडूला सूट कशी असू शकते?  इतर खेळाडूंना काय सांगावे? खेळाडू तुमच्या सर्वांपेक्षा वेगळा आहे?" (फोटो- पीटीआय)

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा या स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला कोहलीला विशेष सूट देणे अधिक कठीण झाले आहे. एका सूत्राने एनडीटीव्हीला सांगितले की, "मुद्दा विजय हजारे ट्रॉफीचा आहे. कोहली खेळू इच्छित नाही. जेव्हा रोहित देखील खेळत असेल, तेव्हा एका खेळाडूला सूट कशी असू शकते? इतर खेळाडूंना काय सांगावे? खेळाडू तुमच्या सर्वांपेक्षा वेगळा आहे?" (फोटो- पीटीआय)

4 / 5
विराट कोहलीने शेवटचा विजय हजारे ट्रॉफी सामना 16 वर्षांपूर्वी 2010 मध्ये खेळला होता. 2008 ते 2010 पर्यंत त्याने दिल्लीसाठी 13 विजय हजारे ट्रॉफी सामने खेळले आणि एकूण 819 धावा केल्या. यात चार शतकांचा समावेश होता. (फोटो- पीटीआय)

विराट कोहलीने शेवटचा विजय हजारे ट्रॉफी सामना 16 वर्षांपूर्वी 2010 मध्ये खेळला होता. 2008 ते 2010 पर्यंत त्याने दिल्लीसाठी 13 विजय हजारे ट्रॉफी सामने खेळले आणि एकूण 819 धावा केल्या. यात चार शतकांचा समावेश होता. (फोटो- पीटीआय)

5 / 5
Follow Us
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.