AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli | किंग कोहलीचा ‘विराट’ कारनामा, 49 व्या शतकासह 5 रेकॉर्ड्स

Virat Kohli Record | विराट कोहली याने 49 व्या एकदिवसीय शतकासह सचिन तेंडुलकर आणि इतर दिग्गजांना एका झटक्यात मागे टाकलंय. विराटने केलेले 5 रेकॉर्ड्स कोणते? जाणून घ्या.

| Updated on: Nov 05, 2023 | 8:21 PM
Share
विराट कोहली याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध शतक ठोकलं. विराटने या शतकासह सचिनच्या 49 वनडे सेंच्युरीच्या रेकॉर्डची बरोबरी केली. विराटने या दरम्यान 5 रेकॉर्ड्स केले.

विराट कोहली याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध शतक ठोकलं. विराटने या शतकासह सचिनच्या 49 वनडे सेंच्युरीच्या रेकॉर्डची बरोबरी केली. विराटने या दरम्यान 5 रेकॉर्ड्स केले.

1 / 6
विराटने सचिनच्या तुलनेत 174 डावांआधी 49 व्या वनडे शतकाची बरोबरी केली. सचिनने 452 व्या डावात 49 वं शतक केलेलं. तर विराटने 277 व्या डावात 49 वं शतक केलंय.

विराटने सचिनच्या तुलनेत 174 डावांआधी 49 व्या वनडे शतकाची बरोबरी केली. सचिनने 452 व्या डावात 49 वं शतक केलेलं. तर विराटने 277 व्या डावात 49 वं शतक केलंय.

2 / 6
विराट लिमिटेड ओव्हर्समध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरलाय. विराटच्या नावावर वनडेत 49 आणि  टी 20 मध्ये 1 मिळून एकूण 50 शतकं आहेत.

विराट लिमिटेड ओव्हर्समध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरलाय. विराटच्या नावावर वनडेत 49 आणि टी 20 मध्ये 1 मिळून एकूण 50 शतकं आहेत.

3 / 6
विराट कोहलीने बॅटिंग करताना हाशिम अमला याच्या सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. विराटच्या नावावर पहिले बॅटिंग करताना 22 शतकं आहेत. तर दक्षिण आफ्रिकाचा माजी फलंदाज हाशिम अमला याच्या नावावर 21 शतकं आहेत.

विराट कोहलीने बॅटिंग करताना हाशिम अमला याच्या सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. विराटच्या नावावर पहिले बॅटिंग करताना 22 शतकं आहेत. तर दक्षिण आफ्रिकाचा माजी फलंदाज हाशिम अमला याच्या नावावर 21 शतकं आहेत.

4 / 6
विराट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरलाय. विराटने 1 हजार 500 धावांचा टप्पा पार केलाय. या यादीत सचिन तेंडुलकर (2278) अव्वल स्थानी आहे.

विराट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरलाय. विराटने 1 हजार 500 धावांचा टप्पा पार केलाय. या यादीत सचिन तेंडुलकर (2278) अव्वल स्थानी आहे.

5 / 6
तसेच विराट वाढदिवशी शतक करणारा एकूण सातवा आणि तिसरा भारतीय ठरलाय. या यादीत विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, रॉस टेलर, टॉम लॅथम आणि मिचेल मार्श यांचा समावेश आहे.

तसेच विराट वाढदिवशी शतक करणारा एकूण सातवा आणि तिसरा भारतीय ठरलाय. या यादीत विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, रॉस टेलर, टॉम लॅथम आणि मिचेल मार्श यांचा समावेश आहे.

6 / 6
Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!