AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भलामोठा गुलमोहर वृक्ष थेट कार आणि दुचाकीवर कोसळला! वसईत थोडक्यात मोठा अनर्थ टळला

Vasai Tree collapse : वसई विरार शहरात अशी अनेक धोकादायक झाड आहेत दरवर्षी शहरातील झाडांच ऑडीट होतं. मात्र तरीही अशी झाडं पालिका तोडत नसल्याने नागरिकामधून तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे.

| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 7:30 PM
Share
वसईत दोन कार आणि एका मोटारसायकलवर  मोठे गुलमोहराचं  झाड कोसळलं आहे. यात वाहनाचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन, पडलेल्या भल्यामोठ्या झाडाला बाजूला काढलंय.

वसईत दोन कार आणि एका मोटारसायकलवर मोठे गुलमोहराचं झाड कोसळलं आहे. यात वाहनाचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन, पडलेल्या भल्यामोठ्या झाडाला बाजूला काढलंय.

1 / 5
वसई पश्चिमेकडील ओम नगर येथील,  के.टी. विहार कॉम्पलेक्स इथं रस्त्यावर रविवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे.

वसई पश्चिमेकडील ओम नगर येथील, के.टी. विहार कॉम्पलेक्स इथं रस्त्यावर रविवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे.

2 / 5
दुपारची वेळ असल्यामुळे सुदैवाने रस्त्यावर गर्दी कमी होती, त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.

दुपारची वेळ असल्यामुळे सुदैवाने रस्त्यावर गर्दी कमी होती, त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.

3 / 5
कोसळलेले झाड हे  धोकादायक स्थितीत असल्याने  स्थानिक नागरीकांनी पालिकेला अनेकवेळा सूचना  दिल्या होत्या. मात्र पालिकेने लक्ष दिलं नसल्याने ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

कोसळलेले झाड हे धोकादायक स्थितीत असल्याने स्थानिक नागरीकांनी पालिकेला अनेकवेळा सूचना दिल्या होत्या. मात्र पालिकेने लक्ष दिलं नसल्याने ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

4 / 5
वसई विरार शहरात अशी अनेक धोकादायक झाड आहेत दरवर्षी शहरातील झाडांच ऑडीट होतं. मात्र तरीही अशी झाडं पालिका तोडत नसल्याने नागरिकामधून तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे.

वसई विरार शहरात अशी अनेक धोकादायक झाड आहेत दरवर्षी शहरातील झाडांच ऑडीट होतं. मात्र तरीही अशी झाडं पालिका तोडत नसल्याने नागरिकामधून तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.