AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांनी कधीच करू नयेत या 4 चुका नाहीतर कुटुंबाची लागेल वाट!

वैदिक शास्त्र तसेच धार्मिक मान्यतांनुसार ग्रहस्थी जिवनात पदार्पण केल्यानंतर पुढचं आयुष्य सुखी आणि समृद्ध व्हावं यासाठी स्त्री आणि पुरषाने काही नियम आणि सिद्धांतांचे पालन करणे गरजेचे आहे. महिलेला घरातील लक्ष्मी मानले जाते.

| Updated on: Aug 07, 2025 | 1:00 AM
Share
वैदिक शास्त्र तसेच धार्मिक मान्यतांनुसार ग्रहस्थी जिवनात पदार्पण केल्यानंतर पुढचं आयुष्य सुखी आणि समृद्ध व्हावं यासाठी स्त्री आणि पुरषाने काही नियम आणि सिद्धांतांचे पालन करणे गरजेचे आहे. महिलेला घरातील लक्ष्मी मानले जाते. त्यामुळे महिलांनी अशा काही गोष्टी आहेत, ज्या कधीच करू नये. या चुका केल्या तर त्याचा संपूर्ण कुटुंबावर परिणाम पडू शकतो.

वैदिक शास्त्र तसेच धार्मिक मान्यतांनुसार ग्रहस्थी जिवनात पदार्पण केल्यानंतर पुढचं आयुष्य सुखी आणि समृद्ध व्हावं यासाठी स्त्री आणि पुरषाने काही नियम आणि सिद्धांतांचे पालन करणे गरजेचे आहे. महिलेला घरातील लक्ष्मी मानले जाते. त्यामुळे महिलांनी अशा काही गोष्टी आहेत, ज्या कधीच करू नये. या चुका केल्या तर त्याचा संपूर्ण कुटुंबावर परिणाम पडू शकतो.

1 / 6
महिलेने आपल्या कुटंबीयांशी बोचतील असे शब्द शक्यतो बोलू नये. कारण यामुळे घरातील वातावरणात अशांती निर्माण होते. सोबतच महिलेचाही घरात तेवढाच सन्मान केला पाहिजे. तिला घरातील सर्व निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले पाहिजे.

महिलेने आपल्या कुटंबीयांशी बोचतील असे शब्द शक्यतो बोलू नये. कारण यामुळे घरातील वातावरणात अशांती निर्माण होते. सोबतच महिलेचाही घरात तेवढाच सन्मान केला पाहिजे. तिला घरातील सर्व निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले पाहिजे.

2 / 6
महिलांनी घरातील गोपनीय गोष्टी कधीच कोणाला सांगू नये असे म्हटले जाते. महिलांनी घरातली आर्थिक स्थिती, कौटुंबिक वाद इतरांना सांगू नये असे म्हटले जाते. तसेच दुसरीकडे कुटुंबीयांनीही घरातील महिलांपासून गोष्टी लपवू नये. महिलांना कुटुंबातीलच भाग समजावे.

महिलांनी घरातील गोपनीय गोष्टी कधीच कोणाला सांगू नये असे म्हटले जाते. महिलांनी घरातली आर्थिक स्थिती, कौटुंबिक वाद इतरांना सांगू नये असे म्हटले जाते. तसेच दुसरीकडे कुटुंबीयांनीही घरातील महिलांपासून गोष्टी लपवू नये. महिलांना कुटुंबातीलच भाग समजावे.

3 / 6
गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार सूर्यास्त झाल्यानंतर महिलांनी घरात झाडू लावू नये.  तसे केल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते असे म्हटले जाते. त्यामुळे सूर्यास्त होण्याआधीच घरात झाडू मारायला हवा, असे सांगितले जाते.

गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार सूर्यास्त झाल्यानंतर महिलांनी घरात झाडू लावू नये. तसे केल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते असे म्हटले जाते. त्यामुळे सूर्यास्त होण्याआधीच घरात झाडू मारायला हवा, असे सांगितले जाते.

4 / 6
महिलांनी अनावश्यक पैसे खर्च करू नये असे सांगितले.  काटकसरीने वागून आपल्या कुटुंबाची प्रगती कशी होईल, याकडे महिलांनी लक्ष दिले पाहिजे. तसेच कुटुंबीयांनीही महिलेच्या सर्व गरजा पूर्ण होतील याची काळजी घ्यावी. सोबतच घरातील महिलेला आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळेल याकडेही घरच्यांनी लक्ष द्यावे.

महिलांनी अनावश्यक पैसे खर्च करू नये असे सांगितले. काटकसरीने वागून आपल्या कुटुंबाची प्रगती कशी होईल, याकडे महिलांनी लक्ष दिले पाहिजे. तसेच कुटुंबीयांनीही महिलेच्या सर्व गरजा पूर्ण होतील याची काळजी घ्यावी. सोबतच घरातील महिलेला आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळेल याकडेही घरच्यांनी लक्ष द्यावे.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.