AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण होता मुंबईचा पहिला डॉन? एकेकाळी संपूर्ण शहरावर होती ‘त्याची’ दहशत

मायानगरी मुंबई हे शहर आज सुरक्षित असलं तरी.... शहरावर एकेकाळी अंडरवर्ल्डची दहशत होती. अंडरवर्ल्डच्या अनेक गुंडांची दहशत होती. पण तुम्हाला माहिती आहे मुंबईतील पहिला डॉन कोण होता?

| Updated on: Dec 16, 2024 | 2:15 PM
Share
मुंबईच्या पहिल्या डॉनचं नाव हाजी मस्तान असं होतं. 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' सिनेमातील सल्तान मिर्झा हे पात्र मस्तान याच्यावर आधारलेलं आहे.

मुंबईच्या पहिल्या डॉनचं नाव हाजी मस्तान असं होतं. 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' सिनेमातील सल्तान मिर्झा हे पात्र मस्तान याच्यावर आधारलेलं आहे.

1 / 5
हाजी मस्तान हा एक तामिळ येथील तस्कर होता. जो 1960 आणि  1970 च्या दशकात गुन्हेगारी विश्वात सक्रिय होता. मस्तान याला मुंबईतील अंडरवर्ल्डचा नायक मानलं जात होतं.

हाजी मस्तान हा एक तामिळ येथील तस्कर होता. जो 1960 आणि 1970 च्या दशकात गुन्हेगारी विश्वात सक्रिय होता. मस्तान याला मुंबईतील अंडरवर्ल्डचा नायक मानलं जात होतं.

2 / 5
मस्तान तस्करी, बळजबरी वसूली आणि सट्टेबाजी यांसारख्या अवैध कामांमध्ये सक्रिय होता. अनेक अपराध त्याने केले. मस्तानचा उदय अशा वेळी झाला जेव्हा मुंबई अंडरवर्ल्ड एक संघटित गुन्हेगारी सिंडिकेट म्हणून मजबूत होऊ लागली होती.

मस्तान तस्करी, बळजबरी वसूली आणि सट्टेबाजी यांसारख्या अवैध कामांमध्ये सक्रिय होता. अनेक अपराध त्याने केले. मस्तानचा उदय अशा वेळी झाला जेव्हा मुंबई अंडरवर्ल्ड एक संघटित गुन्हेगारी सिंडिकेट म्हणून मजबूत होऊ लागली होती.

3 / 5
 मस्तान  त्याच्या दादागिरीमुळे प्रसिद्ध होता. मस्तान सिनेमांची निर्मिती देखील करायचा. एक काळ असा होता, जेव्हा मस्तान बॉलिवूड सेलिब्रिटींना स्वतःच्या दबावामध्ये ठेवायचा...

मस्तान त्याच्या दादागिरीमुळे प्रसिद्ध होता. मस्तान सिनेमांची निर्मिती देखील करायचा. एक काळ असा होता, जेव्हा मस्तान बॉलिवूड सेलिब्रिटींना स्वतःच्या दबावामध्ये ठेवायचा...

4 / 5
बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण केल्यानंतर  मस्तान ची मुंबईवर पकड आणखी मजबूत झाली. मस्तानच्या राज्यामुळेच दाऊद इब्राहीम आणि छोटा राजन यांसारख्या गुंडांचा जन्म झाला.  मस्तानला 'गॉडफादर' म्हटलं जायचं...

बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण केल्यानंतर मस्तान ची मुंबईवर पकड आणखी मजबूत झाली. मस्तानच्या राज्यामुळेच दाऊद इब्राहीम आणि छोटा राजन यांसारख्या गुंडांचा जन्म झाला. मस्तानला 'गॉडफादर' म्हटलं जायचं...

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.