महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर बिहारमध्ये देखील सत्तांतर घडून आलं. याशिवाय अशाप्रकारच्या सत्तांतराच्या घटना याआधीही घडून आल्या आहेत. झारखंडमध्ये तर जोरदार हालचाली घडताना दिसत आहेत. त्यानंतर आता आणखी एका राज्यात राजकीय भूकंपाचे संकेत मिळताना दिसत आहेत.