पती-पत्नीमध्ये दररोज वाद व्हायचे. एक दिवस हा वाद विकोपाला गेला आणि अनर्थ घडला. प्रकरणाचा तपास करताना धक्कदायक बाब समोर आली आणि गावात खळबळ माजली.
मी सगळ्या गोष्टी उघड करत नाही. देशात परिवर्तन इंडिया हे जे चालू आहे, हे काहीच नाही. यांच्याकडे काहीच नाही. नंतर खेकड्या सारख्या लढाई लढतील. देशात पुन्हा एनडीएचच सरकार बनणार आहे, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला.
जुन्या वादातून हत्या होण्याचे सत्र थांबण्याचे नावच घेत नाही. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. क्षुल्लक कारणातून थेट जीवच घेण्याच्या घटना वाढत आहेत.
नेहमीप्रमाणे तरुण खदानीजवळ शौचाला गेला. मात्र तास होत आला तरी तो घरी परतला नाही. घरच्यांनी शोधाशोध केली असता धक्कादायक दृश्य समोर आलं.
सुशिक्षित बेरोजगार युवकांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण सरकारकडून केले जाते. त्याचाच परिणाम आज बघायला मिळत आहे.
या वाहतूक पोलिसांचे चांगले फावते. तिथून कुणी सुटले, तर समोर जिल्हा परिषद चौकात दुसरे वाहतूक पोलीस वाहन चालकाचे खिसे कापण्यासाठी तैनात असतात.
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पाच मित्र जलाशयावर पोहण्यासाठी गेले होते. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. पोहता पोहता एक दिसेनासा झाला.
भंडाऱ्यात अवैध वाळू उत्खननाचा प्रश्न जटिल बनला आहे. वाळू उत्खनन रोखण्याचे मोठे आव्हान आहे. चोरुन वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करायला जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत.
बीआरएसचे विदर्भातील नेते चरण वाघमारे यांना मोठा धक्का बसला. त्यांच्यासोबत असलेले तीन प्रमुख नेते भाजपामध्ये गेले. यामुळे विदर्भातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
आई-वडील शेतात कामाला गेले होते. दोघे भाऊ घरी होते. काही वेळाने जे घडलं त्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.