पावसाने उभी पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, भरीव नुकसान भरपाई देण्याची बळीराजाची मागणी
जोरदार पाण्याच्या प्रवाहाने थेट ओढ्याचे पात्र शेतात आले आहे. पुराने कोट्यावधीचे नुकसान झाल्याने भरीव नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories