Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा, वाईट काळ चार हात लांब राहील

जीवनात सुख आणि दु:ख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र, अशा परिस्थितीत आचार्य चाणक्यांच्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर वाईट काळापासून दूर राहू शकतो.

| Updated on: Mar 28, 2022 | 7:41 AM
जीवनात सुख आणि दु:ख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.  हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र, अशा परिस्थितीत आचार्य चाणक्यांच्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर वाईट काळापासून दूर राहू शकतो.

जीवनात सुख आणि दु:ख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र, अशा परिस्थितीत आचार्य चाणक्यांच्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर वाईट काळापासून दूर राहू शकतो.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख व्यक्तीला ज्ञान देणे आणि त्याच्याकडून ज्ञान घेणे टाळावे. असे केल्याने आपला वेळ वाया जातो. असे केल्याने विनाकारण वाद वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अशा लोकांपासून अंतर ठेवणे चांगले.

आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख व्यक्तीला ज्ञान देणे आणि त्याच्याकडून ज्ञान घेणे टाळावे. असे केल्याने आपला वेळ वाया जातो. असे केल्याने विनाकारण वाद वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अशा लोकांपासून अंतर ठेवणे चांगले.

2 / 5
वागणूक नम्र करा - आचार्य चाणक्य यांच्या मते, आपण प्रत्येक व्यक्तीशी सभ्यतेने वागले पाहिजे. कोणीही आयुष्यात कधीही कामी येऊ शकतो. अशा व्यक्ती जीवनात नेहमीच यशस्वी होतात. त्या प्रत्येक क्षेत्रात आपले नाव काढतात.

वागणूक नम्र करा - आचार्य चाणक्य यांच्या मते, आपण प्रत्येक व्यक्तीशी सभ्यतेने वागले पाहिजे. कोणीही आयुष्यात कधीही कामी येऊ शकतो. अशा व्यक्ती जीवनात नेहमीच यशस्वी होतात. त्या प्रत्येक क्षेत्रात आपले नाव काढतात.

3 / 5
देवाची उपासना करा - जीवनात चांगले असो वा वाईट, वेळ कोणतीही आली तरी नेहमी देवाचे कृतज्ञ रहा. भगवंताची भक्ती मनाला शांती तर देतेच पण वाईट काळात धैर्यही देते. एक सकारात्मक उर्जा आपल्याला मिळते.

देवाची उपासना करा - जीवनात चांगले असो वा वाईट, वेळ कोणतीही आली तरी नेहमी देवाचे कृतज्ञ रहा. भगवंताची भक्ती मनाला शांती तर देतेच पण वाईट काळात धैर्यही देते. एक सकारात्मक उर्जा आपल्याला मिळते.

4 / 5
गरिबांना दान करा - आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी गरजू आणि गरीबांना दान करा. तसे करणे हे पुण्य आहे. याने भगवंताची कृपा सदैव तुमच्यावर राहते. यामुळे तुमच्या मनाला शांतीही मिळते. वाईट काळातही त्याचा उपयोग होतो.

गरिबांना दान करा - आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी गरजू आणि गरीबांना दान करा. तसे करणे हे पुण्य आहे. याने भगवंताची कृपा सदैव तुमच्यावर राहते. यामुळे तुमच्या मनाला शांतीही मिळते. वाईट काळातही त्याचा उपयोग होतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.