AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधारचा गैरवापर टाळण्यासाठी उचला ही पावलं, लॉक करण्याच्या सोप्या टिप्स

जर तुमचे आधारकार्ड हरवले तर तुम्ही या सुविधेचा वापर करुन ते लॉक करु शकता. (How to Lock/Unlock Aadhaar Card with SMS service)

| Updated on: Apr 19, 2021 | 3:17 PM
Share
आधार कार्ड हे कोणत्याही भारतीय नागरिकासाठी महत्त्वपूर्ण मानलं जाते. आधारकार्डच्या माध्यमातून आपण बऱ्याच सरकारी योजनांचा सहज लाभ घेऊ शकता. पण जर तुमचं आधार कार्ड कुठे हरवले तर तुम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच कधीकधी हरवलेल्या आधारकार्डाचा गैरवापरही केला जाऊ शकतो. मात्र आता तुम्हाला याबाबत चिंता करण्याची काहीही गरज नाही.

आधार कार्ड हे कोणत्याही भारतीय नागरिकासाठी महत्त्वपूर्ण मानलं जाते. आधारकार्डच्या माध्यमातून आपण बऱ्याच सरकारी योजनांचा सहज लाभ घेऊ शकता. पण जर तुमचं आधार कार्ड कुठे हरवले तर तुम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच कधीकधी हरवलेल्या आधारकार्डाचा गैरवापरही केला जाऊ शकतो. मात्र आता तुम्हाला याबाबत चिंता करण्याची काहीही गरज नाही.

1 / 3
Aadhaar card

Aadhaar card

2 / 3
तसेच तुमचे आधारकार्ड अनलॉक करण्यासाठी तुमच्या आधारकार्डच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरुन 1947 वर GETOTP असा SMS पाठवा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. त्यात UNLOCKUID असे लिहून आधारकार्ड क्रमांक टाका. हा मॅसेज 1947 पाठवा. यानंतर तुमचा आधारकार्ड अनलॉक होईल.

तसेच तुमचे आधारकार्ड अनलॉक करण्यासाठी तुमच्या आधारकार्डच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरुन 1947 वर GETOTP असा SMS पाठवा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. त्यात UNLOCKUID असे लिहून आधारकार्ड क्रमांक टाका. हा मॅसेज 1947 पाठवा. यानंतर तुमचा आधारकार्ड अनलॉक होईल.

3 / 3
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.