पूल आणि बोगद्याजवळ ट्रेनचा वेग का मंदावतो? कारण ऐकून व्हाल हैराण
भारतीय रेल्वेतील गाड्या पूल आणि बोगद्यांवरून जाताना वेग कमी का करतात? यामागे अभियांत्रिकी आणि सुरक्षिततेची महत्त्वाची कारणे आहेत. लोकोपायलटला स्पष्ट दिसणे, पुलाची भार क्षमता सांभाळणे, प्रवाशांना धक्के बसू नयेत आणि हवेचा दाब नियंत्रित करून ट्रेनची स्थिरता राखणे यासाठी वेग कमी करणे आवश्यक आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
