AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 वर्षीय गायकाचं 16 वर्षांनी लहान गायिकेशी लग्न; एकेकाळी लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे होता चर्चेत

प्रसिद्ध गायक रघु दीक्षित त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्याने प्रसिद्ध गायिकेशी लग्नगाठ बांधली आहे. याआधी रघुवर गायिका चिन्मयी श्रीपदाने गंभीर आरोप केले होते. लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर त्याने जाहीर माफीसुद्धा मागितली होती.

| Updated on: Oct 26, 2025 | 8:26 PM
Share
कला, प्रतिमा आणि प्रेम.. या तिन्ही गोष्टींसाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. प्रसिद्ध गायक रघु दीक्षितने वयाच्या 50 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. 34 वर्षी ग्रॅमी पुरस्कार नामांकित गायिका आणि बासरीवादक वरिजाश्री वेणुगोपालशी त्याने लग्नगाठ बांधली आहे.

कला, प्रतिमा आणि प्रेम.. या तिन्ही गोष्टींसाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. प्रसिद्ध गायक रघु दीक्षितने वयाच्या 50 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. 34 वर्षी ग्रॅमी पुरस्कार नामांकित गायिका आणि बासरीवादक वरिजाश्री वेणुगोपालशी त्याने लग्नगाठ बांधली आहे.

1 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान गायिकेशी लग्न केल्याने रघु सध्या चर्चेत आला आहे. रघु आणि वरिजाश्री यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहे. या दोघांनी 14 ऑक्टोबर रोजी लग्न केल्याचं समजतंय.

वयाच्या 50 व्या वर्षी आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान गायिकेशी लग्न केल्याने रघु सध्या चर्चेत आला आहे. रघु आणि वरिजाश्री यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहे. या दोघांनी 14 ऑक्टोबर रोजी लग्न केल्याचं समजतंय.

2 / 5
रघुने याआधी 2005 मध्ये कोरिओग्राफर आणि डान्सर मयुरी उपाध्यायशी लग्न केलं होतं. परंतु 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाआधी 2016 पासूनच दोघं वेगवेगळे राहत होते. यादरम्यानच प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदाने रघुवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता.

रघुने याआधी 2005 मध्ये कोरिओग्राफर आणि डान्सर मयुरी उपाध्यायशी लग्न केलं होतं. परंतु 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाआधी 2016 पासूनच दोघं वेगवेगळे राहत होते. यादरम्यानच प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदाने रघुवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता.

3 / 5
तेव्हा मयुरीने रघुविरोधात कडक कारवाईची मागणी केली होती. चिन्मयीने ट्विटरवर अज्ञात महिलांच्या आरोपांचे पोस्ट शेअर केले होते. त्यापैकी काहींनी रघुवर त्याच्या स्टुडिओमध्ये लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

तेव्हा मयुरीने रघुविरोधात कडक कारवाईची मागणी केली होती. चिन्मयीने ट्विटरवर अज्ञात महिलांच्या आरोपांचे पोस्ट शेअर केले होते. त्यापैकी काहींनी रघुवर त्याच्या स्टुडिओमध्ये लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

4 / 5
या गंभीर आरोपांनंतर रघु दीक्षितने जाहीररित्या माफी मागितली होती. मी चांगला पती होऊ शकलो नाही, पण ती चांगली पत्नी होती, असं रघुने मयुरीला घटस्फोट देताना म्हटलं होतं. सध्या रघु त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.

या गंभीर आरोपांनंतर रघु दीक्षितने जाहीररित्या माफी मागितली होती. मी चांगला पती होऊ शकलो नाही, पण ती चांगली पत्नी होती, असं रघुने मयुरीला घटस्फोट देताना म्हटलं होतं. सध्या रघु त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.

5 / 5
Follow Us
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी
रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल
अहिल्यानगर: रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल, सात आरोपींना जन्मठेप