AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर कधीही करु नका ही एक चूक, नाहीतर संसाराची होईल राखरांगोळी

प्रेमानंद महाराजांनी लग्नानंतरच्या नातेसंबंधावर महत्त्वाचा सल्ला दिला आहे. प्रामाणिकपणाच्या नावाखाली प्रत्येक गोष्ट सांगणे अनावश्यक असून, काही गोष्टी मनात ठेवल्यास नात्यात शांतता टिकून राहते.

| Updated on: Oct 21, 2025 | 1:42 PM
Share
लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यात अनेक कारणांमुळे कटुता येते. यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे जुने प्रेमसंबंध आणि भूतकाळ. लग्नानंतर पतीने किंवा पत्नीने आपल्या जोडीदारासमोर जुन्या प्रेमसंबंधांचा उल्लेख करावा की नाही, यावरुन अनेक जोडपी गोंधळतात.

लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यात अनेक कारणांमुळे कटुता येते. यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे जुने प्रेमसंबंध आणि भूतकाळ. लग्नानंतर पतीने किंवा पत्नीने आपल्या जोडीदारासमोर जुन्या प्रेमसंबंधांचा उल्लेख करावा की नाही, यावरुन अनेक जोडपी गोंधळतात.

1 / 8
पण आता वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनात याबद्दल स्पष्ट मत मांडले आहे. जे आजच्या पिढीसाठी नक्कीच उपयोगी ठरेल. प्रेमानंद महाराजांना नुकतंच याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिले.

पण आता वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनात याबद्दल स्पष्ट मत मांडले आहे. जे आजच्या पिढीसाठी नक्कीच उपयोगी ठरेल. प्रेमानंद महाराजांना नुकतंच याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिले.

2 / 8
पती-पत्नीने जास्तीत जास्त प्रयत्न करून जुन्या प्रेमाचा उल्लेख टाळावा. जर तुम्ही जुन्या संबंधांचा उल्लेख केला तर सध्याच्या नात्यातील प्रेम कमी होते. याचा सुखी संसारावर नकारात्मक परिणाम होतो.

पती-पत्नीने जास्तीत जास्त प्रयत्न करून जुन्या प्रेमाचा उल्लेख टाळावा. जर तुम्ही जुन्या संबंधांचा उल्लेख केला तर सध्याच्या नात्यातील प्रेम कमी होते. याचा सुखी संसारावर नकारात्मक परिणाम होतो.

3 / 8
जर भूतकाळात तुमचे कोणाशी प्रेमसंबंध असतील आणि त्यानंतर तुमचे लग्न दुसऱ्या व्यक्तीशी झाले असेल, तर त्या गोष्टी तिथेच विसरून जाव्यात. असे माना की ती गोष्ट गेल्या जन्माची होती. अजिबात या गोष्टींचा उल्लेख करण्याची चूक करू नका, असे प्रेमानंद महाराज म्हणाले.

जर भूतकाळात तुमचे कोणाशी प्रेमसंबंध असतील आणि त्यानंतर तुमचे लग्न दुसऱ्या व्यक्तीशी झाले असेल, तर त्या गोष्टी तिथेच विसरून जाव्यात. असे माना की ती गोष्ट गेल्या जन्माची होती. अजिबात या गोष्टींचा उल्लेख करण्याची चूक करू नका, असे प्रेमानंद महाराज म्हणाले.

4 / 8
कारण जर तुम्ही त्याला सत्य सांगितले, तरीही जोडीदाराच्या मनात तुमच्यासाठी संशयाची जागा निर्माण होईल. यामुळे कुटुंब विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असे प्रेमानंद महाराज म्हणाले.

कारण जर तुम्ही त्याला सत्य सांगितले, तरीही जोडीदाराच्या मनात तुमच्यासाठी संशयाची जागा निर्माण होईल. यामुळे कुटुंब विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असे प्रेमानंद महाराज म्हणाले.

5 / 8
प्रेमानंद महाराजांनी स्पष्ट केले की, लग्नानंतर स्त्रीने आपल्या पतीला परमेश्वर मानले पाहिजे. तसेच पुरुष आणि स्त्री या दोघांनीही कधीही परक्या व्यक्तीकडे आकर्षण म्हणून पाहू नये. या दोघांनीही एकमेकांप्रति पूर्ण निष्ठावान असणे आवश्यक आहे, असेही प्रेमानंद महाराज म्हणाले.

प्रेमानंद महाराजांनी स्पष्ट केले की, लग्नानंतर स्त्रीने आपल्या पतीला परमेश्वर मानले पाहिजे. तसेच पुरुष आणि स्त्री या दोघांनीही कधीही परक्या व्यक्तीकडे आकर्षण म्हणून पाहू नये. या दोघांनीही एकमेकांप्रति पूर्ण निष्ठावान असणे आवश्यक आहे, असेही प्रेमानंद महाराज म्हणाले.

6 / 8
आज समाजात लोक प्रामाणिकपणाच्या नावाखाली भूतकाळातील प्रत्येक गोष्ट जोडीदाराला सांगतात. पण प्रेमानंद महाराजांच्या मते, प्रत्येक गोष्ट जोडीदाराला सांगणे आवश्यक नाही.

आज समाजात लोक प्रामाणिकपणाच्या नावाखाली भूतकाळातील प्रत्येक गोष्ट जोडीदाराला सांगतात. पण प्रेमानंद महाराजांच्या मते, प्रत्येक गोष्ट जोडीदाराला सांगणे आवश्यक नाही.

7 / 8
खासकरून जर ती गोष्ट जुन्या संबंधांशी जोडलेली असेल. नात्यातील शांती आणि विश्वास टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी मनात ठेवणेच योग्य आहे, असा मोलाचा सल्ला प्रेमानंद महाराजांना विवाहित जोडप्यांना दिला आहे.

खासकरून जर ती गोष्ट जुन्या संबंधांशी जोडलेली असेल. नात्यातील शांती आणि विश्वास टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी मनात ठेवणेच योग्य आहे, असा मोलाचा सल्ला प्रेमानंद महाराजांना विवाहित जोडप्यांना दिला आहे.

8 / 8
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...