AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानमधील दुसरे अक्षरधाम मंदिर; जोधपूरमध्ये होणार प्राणप्रतिष्ठा

Akshardham temple in Rajasthan : राजस्थानच्या जोधपूर येथे एक भव्य अक्षरधाम मंदिर निर्माण कार्याला गती आली आहे. आता हे मंदिर अंतिम टप्प्यात आले आहे. त्याची प्राण प्रतिष्ठा 25 सप्टेंबर रोज होईल. त्यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी विश्व शांती यज्ञ आणि 24 तारखेला शोभायात्रा काढण्यात येईल.

| Updated on: Sep 16, 2025 | 3:22 PM
Share
राजस्थानमध्ये दुसरे अक्षरधाम मंदिर जोधपूर शहरात निर्माण करण्यात येत आहे. वैशाली नगरात यापूर्वी एक अक्षरधाम मंदिर बांधण्यात आले होते. आता शहरातील सौंदर्यात आणि आध्यात्मिक क्षेत्रात चारचांद लावणारे हे मंदिर सुरसागर क्षेत्रात कालीबैरी येथे उभारल्या गेले आहे.

राजस्थानमध्ये दुसरे अक्षरधाम मंदिर जोधपूर शहरात निर्माण करण्यात येत आहे. वैशाली नगरात यापूर्वी एक अक्षरधाम मंदिर बांधण्यात आले होते. आता शहरातील सौंदर्यात आणि आध्यात्मिक क्षेत्रात चारचांद लावणारे हे मंदिर सुरसागर क्षेत्रात कालीबैरी येथे उभारल्या गेले आहे.

1 / 6
या दुसऱ्या अक्षरधाम मंदिराची  प्राण प्रतिष्ठा 25 सप्टेंबर रोज होईल. त्यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी विश्व शांती यज्ञ आणि 24 तारखेला शोभायात्रा काढण्यात येईल. मंदिराचे प्रमुख आणि आध्यात्मिक गुरू महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा करण्यात येईल

या दुसऱ्या अक्षरधाम मंदिराची प्राण प्रतिष्ठा 25 सप्टेंबर रोज होईल. त्यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी विश्व शांती यज्ञ आणि 24 तारखेला शोभायात्रा काढण्यात येईल. मंदिराचे प्रमुख आणि आध्यात्मिक गुरू महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा करण्यात येईल

2 / 6
हा अद्भूत सोहळा पाहण्यासाठी राजस्थान, भारतातूनच नाही तर जगभरातील 4 उपखंडातून मोठ्या संख्येने भाविक येतील. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडातील लोक या ठिकाणी येतील.

हा अद्भूत सोहळा पाहण्यासाठी राजस्थान, भारतातूनच नाही तर जगभरातील 4 उपखंडातून मोठ्या संख्येने भाविक येतील. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडातील लोक या ठिकाणी येतील.

3 / 6
हे अक्षरधाम मंदिर जोधपूर मध्ये 42 बिघा जागेत हे मंदिर उभारल्या जात आहे. मुख्य मंदिर 10 बिघा जागेत आहे. या मंदिराचा पाया हा जमिनीपासून 13 फूट उंच आहे.  मंदिराच्या भिंतीसाठी जोधपूरी चित्तर दगडाचा वापर करण्यात आला आहे. त्यावर सुंदर आणि नक्षीदार कोरीवकाम करण्यात आले आहे.

हे अक्षरधाम मंदिर जोधपूर मध्ये 42 बिघा जागेत हे मंदिर उभारल्या जात आहे. मुख्य मंदिर 10 बिघा जागेत आहे. या मंदिराचा पाया हा जमिनीपासून 13 फूट उंच आहे. मंदिराच्या भिंतीसाठी जोधपूरी चित्तर दगडाचा वापर करण्यात आला आहे. त्यावर सुंदर आणि नक्षीदार कोरीवकाम करण्यात आले आहे.

4 / 6
24 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यात चित्ररथ सुद्धा असेल. या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतील. या परिक्रमेत नवीन मंदिरात प्राण प्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येतील.

24 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यात चित्ररथ सुद्धा असेल. या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतील. या परिक्रमेत नवीन मंदिरात प्राण प्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येतील.

5 / 6
गुरुहरी महंत स्वामी महाराज यांचे जोधपूर शहरात 19 सप्टेंबर रोजी आगमन होत आहे.

गुरुहरी महंत स्वामी महाराज यांचे जोधपूर शहरात 19 सप्टेंबर रोजी आगमन होत आहे.

6 / 6
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.