AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कानपूर कसोटीत एक विकेट घेताच आर अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा, आता काय केलं ते जाणून घ्या

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानात सुरु आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आकाश दीपने सुरुवातीचे दोन विकेट घेतल्यानंतर आर अश्विनचा प्रभाव दिसला. विकेट घेताच एक विक्रम नावावर केला आहे.

| Updated on: Sep 27, 2024 | 2:17 PM
Share
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्याला कानपूरच्या मैदानात सुरुवात झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. या सामन्यात आर अश्विनने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे.

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्याला कानपूरच्या मैदानात सुरुवात झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. या सामन्यात आर अश्विनने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे.

1 / 6
बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतो 56 चेंडूंचा सामना करत 6 चौकारांच्या मदतीने 31 धावांवर होता. आर अश्विनने त्याला 29व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पायचीत करत तंबूत धाडलं. शांतोचा डाव 57 व्या चेंडूवर संपुष्टात आला. या विकेटसह त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतो 56 चेंडूंचा सामना करत 6 चौकारांच्या मदतीने 31 धावांवर होता. आर अश्विनने त्याला 29व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पायचीत करत तंबूत धाडलं. शांतोचा डाव 57 व्या चेंडूवर संपुष्टात आला. या विकेटसह त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

2 / 6
एक विकेट घेताच आर अश्विनने आशियाई देशात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठलं आहे. अश्विनच्या नावावर आता आशियात 420 विकेट आहेत. तर अनिल कुंबलेच्या नावावर 419 विकेट आहेत. आता आर अश्विनच्या दृष्टीक्षेपात आणखी पाच रेकॉर्ड आहेत.

एक विकेट घेताच आर अश्विनने आशियाई देशात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठलं आहे. अश्विनच्या नावावर आता आशियात 420 विकेट आहेत. तर अनिल कुंबलेच्या नावावर 419 विकेट आहेत. आता आर अश्विनच्या दृष्टीक्षेपात आणखी पाच रेकॉर्ड आहेत.

3 / 6
आर अश्विनने आणखी दोन विकेट बाद केले तर बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल. सध्या झहीर खान अव्वल स्थानी असून त्याने 31 विकेट घेतल्या आहेत. तर आजच्या विकेटसह अश्विनच्या नावावर 30 विकेट झाल्या आहेत.

आर अश्विनने आणखी दोन विकेट बाद केले तर बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल. सध्या झहीर खान अव्वल स्थानी असून त्याने 31 विकेट घेतल्या आहेत. तर आजच्या विकेटसह अश्विनच्या नावावर 30 विकेट झाल्या आहेत.

4 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही आर अश्विन अव्वल स्थानी येऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडच्या नावावर 51 विकेट आहेत. तर आर अश्विनच्या नावावर 49 विकेट झाल्या आहेत. आणखी तीन विकेट घेताच त्याच्या पुढे निघून जाईल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही आर अश्विन अव्वल स्थानी येऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडच्या नावावर 51 विकेट आहेत. तर आर अश्विनच्या नावावर 49 विकेट झाल्या आहेत. आणखी तीन विकेट घेताच त्याच्या पुढे निघून जाईल.

5 / 6
फिरकीपटू आर अश्विन पाच विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर शेन वॉर्नचा रेकॉर्ड मोडीत काढेल. अश्विन आणि शेन वॉर्न या दोघांनी 37 वेळा पाच विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे पाच विकेट घेताच अश्विन पुढे निघून जाईल.(सर्व फोटो- बीसीसीआय)

फिरकीपटू आर अश्विन पाच विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर शेन वॉर्नचा रेकॉर्ड मोडीत काढेल. अश्विन आणि शेन वॉर्न या दोघांनी 37 वेळा पाच विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे पाच विकेट घेताच अश्विन पुढे निघून जाईल.(सर्व फोटो- बीसीसीआय)

6 / 6
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.