AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 RCB vs PBKS : पावसामुळे सामना राखीव दिवशीही झाला नाही तर विजेता कोण? जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट आहे. मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे सामना वेळेतच सुरु होणं कठीण असल्याचं दिसत आहे. असं असताना हा सामना ठरलेल्या दिवशी झाला नाही आणि राखीव दिवशीही तीच स्थिती ओढावली तर काय? जाणून घ्या

| Updated on: Jun 03, 2025 | 5:37 PM
Share
अहमदाबादमध्ये होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल फायनल सामन्यावर पावसाचं सावट आहे. अ‍ॅक्यूवेदरच्या मते, रविवारी अहमदाबादमध्ये पावसाची 66 टक्के शक्यता आहे. तसेच, संध्याकाळनंतर 33 टक्के ढगाळ हवामान राहील. (Photo- BCCI/IPL)

अहमदाबादमध्ये होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल फायनल सामन्यावर पावसाचं सावट आहे. अ‍ॅक्यूवेदरच्या मते, रविवारी अहमदाबादमध्ये पावसाची 66 टक्के शक्यता आहे. तसेच, संध्याकाळनंतर 33 टक्के ढगाळ हवामान राहील. (Photo- BCCI/IPL)

1 / 8
पावसाच्या भीतीमुळे अंतिम सामना पूर्ण करण्यासाठी आयपीएलकडून काही नियम लागू करण्यात आले आहेत. आयपीएलचा अंतिम सामना या नियमांद्वारे पूर्ण केला जाईल. जर पावसाने अंतिम सामना व्यत्यय आणला तर कोणते नियम लागू होतील ते पाहूया. (Photo- BCCI/IPL)

पावसाच्या भीतीमुळे अंतिम सामना पूर्ण करण्यासाठी आयपीएलकडून काही नियम लागू करण्यात आले आहेत. आयपीएलचा अंतिम सामना या नियमांद्वारे पूर्ण केला जाईल. जर पावसाने अंतिम सामना व्यत्यय आणला तर कोणते नियम लागू होतील ते पाहूया. (Photo- BCCI/IPL)

2 / 8
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. जर पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला तर अतिरिक्त 120 मिनिटे घेतली जातील.जर सामना रात्री 9.40 वाजता सुरू झाला तर षटकांची कपात केली जाणार नाही. दोन्ही संघ 20 षटकांचा खेळ खेळतील. (Photo- BCCI/IPL)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. जर पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला तर अतिरिक्त 120 मिनिटे घेतली जातील.जर सामना रात्री 9.40 वाजता सुरू झाला तर षटकांची कपात केली जाणार नाही. दोन्ही संघ 20 षटकांचा खेळ खेळतील. (Photo- BCCI/IPL)

3 / 8
पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि रात्री 9.40 नंतर सुरू झाला तर षटके कमी केली जातील. त्यानंतर, डकवर्थ-लुईस नियमानुसार निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 5 षटके खेळली पाहिजेत. (Photo- BCCI/IPL)

पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि रात्री 9.40 नंतर सुरू झाला तर षटके कमी केली जातील. त्यानंतर, डकवर्थ-लुईस नियमानुसार निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 5 षटके खेळली पाहिजेत. (Photo- BCCI/IPL)

4 / 8
सामना निर्धारित वेळेत खेळवला गेला नाही तर अतिरिक्त वेळ घेतला जाईल. यामुळे 5 षटकांचा सामना होईल. त्यानुसार रात्री 1.30  वाजेपर्यंत 5 षटकांचा सामना आयोजित करण्याचे नियोजन असेल. (Photo- BCCI/IPL)

सामना निर्धारित वेळेत खेळवला गेला नाही तर अतिरिक्त वेळ घेतला जाईल. यामुळे 5 षटकांचा सामना होईल. त्यानुसार रात्री 1.30 वाजेपर्यंत 5 षटकांचा सामना आयोजित करण्याचे नियोजन असेल. (Photo- BCCI/IPL)

5 / 8
जर 5 षटकांचा सामना रात्री 1.30 वाजेपर्यंत होऊ शकला नाही, तरच सामना राखीव दिवसासाठी पुढे ढकलला जाईल. त्यानुसार अंतिम सामना बुधवारी पुन्हा आयोजित केला जाईल. (Photo- BCCI/IPL)

जर 5 षटकांचा सामना रात्री 1.30 वाजेपर्यंत होऊ शकला नाही, तरच सामना राखीव दिवसासाठी पुढे ढकलला जाईल. त्यानुसार अंतिम सामना बुधवारी पुन्हा आयोजित केला जाईल. (Photo- BCCI/IPL)

6 / 8
पावसामुळे राखीव दिवशी किमान 5 षटकांचा खेळ होऊ शकला नाही तरच अंतिम सामना रद्द केला जाईल. तसेच, लीग टप्प्यातील 70 सामन्यांनंतर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. (Photo- BCCI/IPL)

पावसामुळे राखीव दिवशी किमान 5 षटकांचा खेळ होऊ शकला नाही तरच अंतिम सामना रद्द केला जाईल. तसेच, लीग टप्प्यातील 70 सामन्यांनंतर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. (Photo- BCCI/IPL)

7 / 8
सामना राखीव दिवशी खेळला गेला नाही तर पंजाब किंग्स संघ चॅम्पियन होईल. कारण या वर्षीच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्स पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. पावसामुळे राखीव दिवशी सामना रद्द झाला तर पंजाब किंग्ज संघाला विजेता घोषित केले जाईल. (Photo- BCCI/IPL)

सामना राखीव दिवशी खेळला गेला नाही तर पंजाब किंग्स संघ चॅम्पियन होईल. कारण या वर्षीच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्स पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. पावसामुळे राखीव दिवशी सामना रद्द झाला तर पंजाब किंग्ज संघाला विजेता घोषित केले जाईल. (Photo- BCCI/IPL)

8 / 8
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.