रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटी सामन्यात रचणार इतिहास, 10 धावा केल्या की झालं..
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 10 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या सामन्या अष्टपैलू रवींद्र जडेजाला नवा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. काय ते जाणून घ्या

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
