टीम इंडियासाठी 358 धावा अशुभ! यापूर्वीही बसलाय असा फटका; निव्वळ योगायोग म्हणावं की…
दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 4 विकेट राखून पराभव केला. भारताने विजयासाठी दिलेल्या 359 धावांचं लक्ष्य सहज गाठलं. तसेच तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
