AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियासाठी 358 धावा अशुभ! यापूर्वीही बसलाय असा फटका; निव्वळ योगायोग म्हणावं की…

दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 4 विकेट राखून पराभव केला. भारताने विजयासाठी दिलेल्या 359 धावांचं लक्ष्य सहज गाठलं. तसेच तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

| Updated on: Dec 04, 2025 | 1:54 PM
Share
वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने कमबॅक केलं. भारताने विजयासाठी दिलेलं 359 धावांचं लक्ष्य दक्षिण अफ्रिकेने 6 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी सावध खेळी करत भारतीय गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढलं. (Photo: PTI)

वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने कमबॅक केलं. भारताने विजयासाठी दिलेलं 359 धावांचं लक्ष्य दक्षिण अफ्रिकेने 6 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी सावध खेळी करत भारतीय गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढलं. (Photo: PTI)

1 / 5
भारताने प्रथम फलंदाजी करताना 358 धावांचा डोंगर रचला, या धावसंख्येत विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्या शतकी खेळीचं योगदान होतं. इतकी मोठी धावसंख्या करूनही पराभव झाल्याने क्रीडाप्रेमी आश्चर्य व्यक्त करत आहेत. (Photo: PTI)

भारताने प्रथम फलंदाजी करताना 358 धावांचा डोंगर रचला, या धावसंख्येत विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्या शतकी खेळीचं योगदान होतं. इतकी मोठी धावसंख्या करूनही पराभव झाल्याने क्रीडाप्रेमी आश्चर्य व्यक्त करत आहेत. (Photo: PTI)

2 / 5
भारताला विजयासाठी दिलेल्या 359 धावांचा पाठलाग करताना एडन मार्करमने शतकी खेळी केली. जीवनदान मिळाल्यानंतर त्याने त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला.  मॅथ्यू ब्रेट्झकी आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनीही दमदार अर्धशतके झळकावली. या खेळीमुळे विजय सोपा झाला.  (Photo: PTI)

भारताला विजयासाठी दिलेल्या 359 धावांचा पाठलाग करताना एडन मार्करमने शतकी खेळी केली. जीवनदान मिळाल्यानंतर त्याने त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. मॅथ्यू ब्रेट्झकी आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनीही दमदार अर्धशतके झळकावली. या खेळीमुळे विजय सोपा झाला. (Photo: PTI)

3 / 5
टीम इंडियाने भारतात खेळताना 350पेक्षा जास्त धावा करून पराभूत होण्याची ही दुसरी वेळ आहे. दोन्ही वेळेस 358 धावा करून पराभव झाला हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. त्यामुळे 358 धावा भारतासाठी अशुभ आहेत अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. (Photo: PTI)

टीम इंडियाने भारतात खेळताना 350पेक्षा जास्त धावा करून पराभूत होण्याची ही दुसरी वेळ आहे. दोन्ही वेळेस 358 धावा करून पराभव झाला हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. त्यामुळे 358 धावा भारतासाठी अशुभ आहेत अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. (Photo: PTI)

4 / 5
2019 च्या सुरुवातीला मोहाली वनडेमध्ये टीम इंडियाने 358 धावा केल्या होत्या. पण पीटर हँड्सकॉम्बच्या शतक आणि अ‍ॅश्टन टर्नरच्या स्फोटक नाबाद 84 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला. निव्वळ योगायोग म्हणावं की काय? दोन्ही संघांनी 4 गडी राखून हा विजय मिळवला. (Photo: PTI)

2019 च्या सुरुवातीला मोहाली वनडेमध्ये टीम इंडियाने 358 धावा केल्या होत्या. पण पीटर हँड्सकॉम्बच्या शतक आणि अ‍ॅश्टन टर्नरच्या स्फोटक नाबाद 84 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला. निव्वळ योगायोग म्हणावं की काय? दोन्ही संघांनी 4 गडी राखून हा विजय मिळवला. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...