AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs sa final : रोहित ‘ती’ गोष्ट करू नको, वर्ल्ड कप तुझाच’; रिकी पॉन्टिंगने फायनलआधी रोहितला केलं सावध

टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील फायनल सामन्याला काही तासांचा अवधी बाकी राहिला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जोरदार तयारी केलेली आहे. या फायनलआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगने रोहित शर्माला सल्ला दिला आहे.

| Updated on: Jun 29, 2024 | 12:00 AM
Share
टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील फायनल सामन्याला काही तासांचा अवधी बाकी राहिला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जोरदार तयारी केलेली आहे. या फायनलआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगने रोहित शर्माला सल्ला दिला आहे.

टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील फायनल सामन्याला काही तासांचा अवधी बाकी राहिला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जोरदार तयारी केलेली आहे. या फायनलआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगने रोहित शर्माला सल्ला दिला आहे.

1 / 5
टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील अंतिम सामना 29 जूनला संध्याकाळी आठ वाजता होणार आहे. हा सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस या ठिकाणी पार पडणार आहे.

टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील अंतिम सामना 29 जूनला संध्याकाळी आठ वाजता होणार आहे. हा सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस या ठिकाणी पार पडणार आहे.

2 / 5
टीम इंडियाने 2014 नंतर पहिल्यांदाच फायनल गाठली आहे. तर साऊथ आफ्रिका संघ पहिल्यांदा फायनलला आलाय. त्यामुळे दोन्ही संघ ट्रॉफी उंचावण्यासाठी उत्सुक आहेत. या महाअंतिम सामन्याआधी रोहित शर्माला रिकी पॉन्टिंगला एक सल्ला दिला आहे.

टीम इंडियाने 2014 नंतर पहिल्यांदाच फायनल गाठली आहे. तर साऊथ आफ्रिका संघ पहिल्यांदा फायनलला आलाय. त्यामुळे दोन्ही संघ ट्रॉफी उंचावण्यासाठी उत्सुक आहेत. या महाअंतिम सामन्याआधी रोहित शर्माला रिकी पॉन्टिंगला एक सल्ला दिला आहे.

3 / 5
टीम इंडिया संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये अपराजित आहे, त्यामुळे त्यांना काहीही बदल करण्याची गरज नाही. टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला उत्तम प्रदर्शन करावं लागणार आहे. जर प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली तर टीम इंडियाला  हरवणं  अवघड जाणार असल्याचं रिकी पॉन्टिंग म्हणाला.

टीम इंडिया संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये अपराजित आहे, त्यामुळे त्यांना काहीही बदल करण्याची गरज नाही. टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला उत्तम प्रदर्शन करावं लागणार आहे. जर प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली तर टीम इंडियाला हरवणं अवघड जाणार असल्याचं रिकी पॉन्टिंग म्हणाला.

4 / 5
रोहित शर्माने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली छाप उमटवली आहे. मात्र विराट कोहली पूर्ण फेल गेला असल्याने त्याच्याकडून टीमला जास्त आशा असणार आहेत. रोहित मैदानावर उभा राहणं गरजेचं आहे. मधल्या फळीमधील शिवम दुबेनेही आपली जबाबदारी योग्यरीतीने पार पाडायला हवी.

रोहित शर्माने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली छाप उमटवली आहे. मात्र विराट कोहली पूर्ण फेल गेला असल्याने त्याच्याकडून टीमला जास्त आशा असणार आहेत. रोहित मैदानावर उभा राहणं गरजेचं आहे. मधल्या फळीमधील शिवम दुबेनेही आपली जबाबदारी योग्यरीतीने पार पाडायला हवी.

5 / 5
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.