AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | टीम इंडियाची गेल्या 20 वर्षातील कसोटी सामन्यांमधील निच्चांकी धावसंख्या

अ‌ॅडिलेड कसोटीचा अपवाद वगळता टीम इंडियाने 2000 पासून कसोटी सामन्यात 4 वेळा निच्चांकी धावा केल्या आहेत.

| Updated on: Dec 20, 2020 | 1:06 PM
Share
 अ‌ॅडिलेड येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. या सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाने अवघ्या 36 धावाच केल्या. यासह कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाची ही निच्चांकी धावसंख्या ठरली. मात्र टीम इंडिया कसोटीत निच्चांक धावसंख्या करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी एकूण 4 वेळा विरोधी संघांनी  टीम इंडियाचा कसोटीत 100 किंवा त्याआधी डाव गुंडाळला आहे.

अ‌ॅडिलेड येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. या सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाने अवघ्या 36 धावाच केल्या. यासह कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाची ही निच्चांकी धावसंख्या ठरली. मात्र टीम इंडिया कसोटीत निच्चांक धावसंख्या करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी एकूण 4 वेळा विरोधी संघांनी टीम इंडियाचा कसोटीत 100 किंवा त्याआधी डाव गुंडाळला आहे.

1 / 5
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2006 मध्ये कसोटी सामना खेळण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 313 धावांचे आव्हान दिले. मात्र टीम इंडियाला 100 धावाच करता आल्या. म्हणजेच टीम इंडिया 100 धावावंर ऑल आऊट झाली.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2006 मध्ये कसोटी सामना खेळण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 313 धावांचे आव्हान दिले. मात्र टीम इंडियाला 100 धावाच करता आल्या. म्हणजेच टीम इंडिया 100 धावावंर ऑल आऊट झाली.

2 / 5
न्यूझीलंड विरुद्ध 2002 मध्ये खेळण्यात आलेल्या कसोटीत टीम इंडिया 99 धावावंर ऑल आऊट झाली. न्यूझीलंडने हा सामना 4 विकेट्सने जिंकला होता.

न्यूझीलंड विरुद्ध 2002 मध्ये खेळण्यात आलेल्या कसोटीत टीम इंडिया 99 धावावंर ऑल आऊट झाली. न्यूझीलंडने हा सामना 4 विकेट्सने जिंकला होता.

3 / 5
टीम इंडिया 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील 5 व्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी हारकिरी केली. टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ 94 धावांवर आटोपला. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि 224 धावांनी जिंकला. टीम इंडियाचा हा कसोटीतील तिसरा मोठा पराभव ठरला.

टीम इंडिया 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील 5 व्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी हारकिरी केली. टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ 94 धावांवर आटोपला. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि 224 धावांनी जिंकला. टीम इंडियाचा हा कसोटीतील तिसरा मोठा पराभव ठरला.

4 / 5
टीम इंडियाने केवळ परदेशातच निच्चांकी धावा केल्या, असं नाही. टीम इंडियाने भारतातही निच्चांकी धावसंख्या केली आहे. भारताने 2008 मध्ये अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात निराशाजनक कामगिरी केली होती. टीम इंडियाने एकामागोमाग एक विकेट टाकल्या. यामुळे टीम इंडिया अवघ्या  76 धावांवर ऑल आऊट झाली. या सामन्यात आफ्रिकेचा डाव आणि 90 धावांनी विजय झाला होता.

टीम इंडियाने केवळ परदेशातच निच्चांकी धावा केल्या, असं नाही. टीम इंडियाने भारतातही निच्चांकी धावसंख्या केली आहे. भारताने 2008 मध्ये अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात निराशाजनक कामगिरी केली होती. टीम इंडियाने एकामागोमाग एक विकेट टाकल्या. यामुळे टीम इंडिया अवघ्या 76 धावांवर ऑल आऊट झाली. या सामन्यात आफ्रिकेचा डाव आणि 90 धावांनी विजय झाला होता.

5 / 5
Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..