AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंचा असणार शेवटचा वर्ल्ड कप, पाहा कोण आहेत?

वर्ल्ड कप सुरू होण्यासाठी अगदी काही तास बाकी राहिले असून सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतासाठी यंदाचा वर्ल्ड कप खास आहे. यंदाच्या वर्ल्ड कपचं यजमानपद भारताकडे असल्याने टीम इंडिया या वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार मानली जात आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का हा भारतीय संघातील यातील खेळाडूंचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो.

| Updated on: Oct 04, 2023 | 3:37 PM
Share
वर्ल्ड कपसाठी सर्व संघांची जोरदार तयारी सुरू आहे. यंदाचा वर्ल्ड कप अनेक खेळाडूंसाठी शेवटचा असणार आहे. काही भारतीय खेळाडू आहेत ज्यांच्यासाठीही यंदाचा वर्ल्ड कप अखेरचा असणार आहे.

वर्ल्ड कपसाठी सर्व संघांची जोरदार तयारी सुरू आहे. यंदाचा वर्ल्ड कप अनेक खेळाडूंसाठी शेवटचा असणार आहे. काही भारतीय खेळाडू आहेत ज्यांच्यासाठीही यंदाचा वर्ल्ड कप अखेरचा असणार आहे.

1 / 5
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो, रोहित गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळत आहे. रोहिक शर्मा आता 36 वर्षांचा असून त्याने 23 जुन 2007 ला भारतीय संघाता प्रवेश केला होता. रोहितचा यंदाचा वर्ल्ड कप शेवटचा असू शकतो.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो, रोहित गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळत आहे. रोहिक शर्मा आता 36 वर्षांचा असून त्याने 23 जुन 2007 ला भारतीय संघाता प्रवेश केला होता. रोहितचा यंदाचा वर्ल्ड कप शेवटचा असू शकतो.

2 / 5
रोहितनंतर दुसरा खेळाडू म्हणज आर अश्निन आहे. अश्निन याला अक्षर पटेल याच्या जागी संधी मिळाली आहे. अश्विन 2011 सालच्या वर्ल्ड कप संघामधील खेळाडू आहे. अश्विन आता करिअरच्या शेवटच्या टप्प्यात असून त्याचाही शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो.

रोहितनंतर दुसरा खेळाडू म्हणज आर अश्निन आहे. अश्निन याला अक्षर पटेल याच्या जागी संधी मिळाली आहे. अश्विन 2011 सालच्या वर्ल्ड कप संघामधील खेळाडू आहे. अश्विन आता करिअरच्या शेवटच्या टप्प्यात असून त्याचाही शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो.

3 / 5
तिसरा खेळाडु विराट कोहली असू शकतो. किंग कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आर. अश्विननंतर विराट कोहली हा दुसरा खेळाडू आहे जो 2011 च्या वर्ल्ड कप संघाचा भाग होता. कोहलीचा हा चौथा वर्ल्ड कप असून तो चौथा वर्ल्ड कप शेवटचा ठरू शकतो.

तिसरा खेळाडु विराट कोहली असू शकतो. किंग कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आर. अश्विननंतर विराट कोहली हा दुसरा खेळाडू आहे जो 2011 च्या वर्ल्ड कप संघाचा भाग होता. कोहलीचा हा चौथा वर्ल्ड कप असून तो चौथा वर्ल्ड कप शेवटचा ठरू शकतो.

4 / 5
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

5 / 5
Follow Us
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.