AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: श्रीलंकेविरुद्धची गॉल टेस्ट भारतासाठी ऐतिहासिक, 38 कर्णधारांच्या जोरावर हा पल्ला गाठणार

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतासाठी ऐतिहासिक असणार आहे. आतापर्यंत हा पल्ला फक्त दोन संघांनी गाठला आहे.

| Updated on: Aug 05, 2026 | 4:26 PM
Share
भारतीय संघासाठी श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना ऐतिहासिक असणार आहे. कसोटी क्रिकेटमधील एक मैलाचा दगड भारतीय संघ गाठणार आहे. भारतीय संघ मैदानात उतरताचा एक इतिहास रचणार आहे. आतापर्यंत हा पल्ला गाठताना 94 वर्षांच्या इतिहासात भारताच्या 38 कर्णधारांनी नेतृत्व केलं आहे. (Photo: Srilanka cricket/BCCI)

भारतीय संघासाठी श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना ऐतिहासिक असणार आहे. कसोटी क्रिकेटमधील एक मैलाचा दगड भारतीय संघ गाठणार आहे. भारतीय संघ मैदानात उतरताचा एक इतिहास रचणार आहे. आतापर्यंत हा पल्ला गाठताना 94 वर्षांच्या इतिहासात भारताच्या 38 कर्णधारांनी नेतृत्व केलं आहे. (Photo: Srilanka cricket/BCCI)

1 / 5
गॉल कसोटी सामना भारतीय संघाचा 600वा कसोटी सामना असणार आहे. 600 कसोटी सामना खेळणारा भारत आशिया खंडातील पहिला देश ठरणार आहे. तर जगातील तिसरा देश होण्याचा मान मिळवणार आहे. भारताआधी इंग्लंडने 1097 आणि ऑस्ट्रेलियाने 882 कसोटी सामने खेळले आहेत. (Photo: Srilanka cricket/BCCI)

गॉल कसोटी सामना भारतीय संघाचा 600वा कसोटी सामना असणार आहे. 600 कसोटी सामना खेळणारा भारत आशिया खंडातील पहिला देश ठरणार आहे. तर जगातील तिसरा देश होण्याचा मान मिळवणार आहे. भारताआधी इंग्लंडने 1097 आणि ऑस्ट्रेलियाने 882 कसोटी सामने खेळले आहेत. (Photo: Srilanka cricket/BCCI)

2 / 5
भारताने 1932 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. या संघाचं कर्णधारपद सीके नायडू यांनी भूषवलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 94 वर्षांच्या इतिहासात भारताच्या 38 कर्णधारांनी नेतृत्व केलं आहे. यात मंसूर अली खान पतौडी, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, धोनी, विराट कोहली या सारख्या यशस्वी कर्णधारांचा समावेश आहे. 600व्या कसोटी सामन्याचं नेतृत्व शुबमन गिल करेल. (Photo: Srilanka cricket/BCCI)

भारताने 1932 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. या संघाचं कर्णधारपद सीके नायडू यांनी भूषवलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 94 वर्षांच्या इतिहासात भारताच्या 38 कर्णधारांनी नेतृत्व केलं आहे. यात मंसूर अली खान पतौडी, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, धोनी, विराट कोहली या सारख्या यशस्वी कर्णधारांचा समावेश आहे. 600व्या कसोटी सामन्याचं नेतृत्व शुबमन गिल करेल. (Photo: Srilanka cricket/BCCI)

3 / 5
भारताने आतापर्यत खेळलेल्या 599 कसोटी सामन्यांपैकी 188 सामने गमावले आहेत. तर 186 सामन्यात विजय मिळवला आहे. तर उर्वरित सामने ड्रॉ झाले आहेत. भारताची विजयी टक्केवारी ही 31.13 इतकी आहे. (Photo: Srilanka cricket/BCCI)

भारताने आतापर्यत खेळलेल्या 599 कसोटी सामन्यांपैकी 188 सामने गमावले आहेत. तर 186 सामन्यात विजय मिळवला आहे. तर उर्वरित सामने ड्रॉ झाले आहेत. भारताची विजयी टक्केवारी ही 31.13 इतकी आहे. (Photo: Srilanka cricket/BCCI)

4 / 5
शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 5 सामन्यात विजय आणि तीन सामने गमावले आहेत. श्रीलंकेविरुद्ध मागच्या सहा कसोटी सामन्यात भारताने एकही गमावलेला नाही. तशीच आशा आता या मालिकेत आहे. (Photo: Srilanka cricket/BCCI)

शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 5 सामन्यात विजय आणि तीन सामने गमावले आहेत. श्रीलंकेविरुद्ध मागच्या सहा कसोटी सामन्यात भारताने एकही गमावलेला नाही. तशीच आशा आता या मालिकेत आहे. (Photo: Srilanka cricket/BCCI)

5 / 5
Follow Us
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच
अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा
Rahul Gandhi on Amit Shah | अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा थेट हल्ला!
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू थेट
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू यांची थेट अमित शाह यांच्यासोबत बैठक, पडद्याआड मोठ्या अडामोडी
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?