AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : या कारणामुळे विराट कोहलीने घेतली निवृत्ती; रवी शास्त्री यांनी सांगितली Inside Story

Virat Kohli Test Retirement : भारताचा माजी कोच रवी शास्त्री यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या मते, कोहली अजून दोन ते तीन वर्षे क्रिकेट खेळला असता, पण त्याने थांबण्याचा निर्णय घेतला असे ते शास्त्री म्हणाले.. त्यांनी या निवृत्तीची इनसाईड स्टोरी सांगितली...

| Updated on: May 16, 2025 | 4:13 PM
Share
Ravi Shastri Reveals Kohli Retirement Truth : भारतीय संघाचे माजी कोच रवी शास्त्री हे कोहलीचे प्रशंसक आहेत. कोहलीच्या कसोटीतील निवृत्तीने आपल्याला धक्का बसला. मला वाटत होते की तो अजून दोन ते तीन वर्षे अजून आरामात खेळेल, अशी प्रतिक्रिया शास्त्री यांनी दिली.

Ravi Shastri Reveals Kohli Retirement Truth : भारतीय संघाचे माजी कोच रवी शास्त्री हे कोहलीचे प्रशंसक आहेत. कोहलीच्या कसोटीतील निवृत्तीने आपल्याला धक्का बसला. मला वाटत होते की तो अजून दोन ते तीन वर्षे अजून आरामात खेळेल, अशी प्रतिक्रिया शास्त्री यांनी दिली.

1 / 8
शास्त्री यांनी सांगितले की विराटने संन्यास घेण्यापूर्वीच दोघांमध्ये चर्चा झाली होती.  एक आठवड्यापूर्वीच त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे विचार आणि निर्णय स्पष्ट होता. त्याला कोणत्याच गोष्टीचा काहीच पश्चाताप नव्हता.

शास्त्री यांनी सांगितले की विराटने संन्यास घेण्यापूर्वीच दोघांमध्ये चर्चा झाली होती. एक आठवड्यापूर्वीच त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे विचार आणि निर्णय स्पष्ट होता. त्याला कोणत्याच गोष्टीचा काहीच पश्चाताप नव्हता.

2 / 8
शास्त्री हे  ICC चा खास शो आयसीसी रिव्ह्यूमध्ये चर्चा करत होते. त्यांनी कोहलीने का निवृत्ती स्वीकारली याची माहिती दिली. निवड समिती अथवा हेड कोच गौतम गंभीर सोबत त्याचे काही मुद्दांवर पटले नाही यामुळे त्याने निवृत्ती घेतल्याची चर्चा होत आहे.

शास्त्री हे ICC चा खास शो आयसीसी रिव्ह्यूमध्ये चर्चा करत होते. त्यांनी कोहलीने का निवृत्ती स्वीकारली याची माहिती दिली. निवड समिती अथवा हेड कोच गौतम गंभीर सोबत त्याचे काही मुद्दांवर पटले नाही यामुळे त्याने निवृत्ती घेतल्याची चर्चा होत आहे.

3 / 8
त्याचवेळी शास्त्री यांनी त्यामागील दुसरी बाजू मांडली. विराटने निवृत्ती घेण्याचा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता. कारण मला वाटत होते की तो अजून दोन ते तीन वर्षे खेळेल. पण मानसिकदृष्ट्या तुम्ही थकलेले असाल तर शरीराला संदेश जातो. तुम्हाला तर माहितीच आहे, असे शास्त्री म्हणाले.

त्याचवेळी शास्त्री यांनी त्यामागील दुसरी बाजू मांडली. विराटने निवृत्ती घेण्याचा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता. कारण मला वाटत होते की तो अजून दोन ते तीन वर्षे खेळेल. पण मानसिकदृष्ट्या तुम्ही थकलेले असाल तर शरीराला संदेश जातो. तुम्हाला तर माहितीच आहे, असे शास्त्री म्हणाले.

4 / 8
संघात तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांपेक्षा अधिक फिट असू शकता. पण मानसिकदृष्ट्या तुम्ही थकलेले असाल तर तुमचे शरीर थेट संदेश देते. याशिवाय तुमच्यावर सर्वांच्या अपेक्षा असतील तर तुम्ही नेहमी प्रकाशझोतात राहता, त्याला स्वतःला अधिक थकलेले वाटत होते, असे शास्त्री म्हणाले.

संघात तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांपेक्षा अधिक फिट असू शकता. पण मानसिकदृष्ट्या तुम्ही थकलेले असाल तर तुमचे शरीर थेट संदेश देते. याशिवाय तुमच्यावर सर्वांच्या अपेक्षा असतील तर तुम्ही नेहमी प्रकाशझोतात राहता, त्याला स्वतःला अधिक थकलेले वाटत होते, असे शास्त्री म्हणाले.

5 / 8
विराट कोहलीला जगभरातून प्रशंसक मिळाले होते. गेल्या दशकातील कोणत्याही इतर खेळाडूच्या तुलनेत त्याचे चाहते अधिक आहेत. मग हे खेळाडू ऑस्ट्रेलियातील असो वा दक्षिण अफ्रिकेतील अनेक लोक त्याच्या खेळाचे चाहते आहेत, असे शास्त्री म्हणाले.

विराट कोहलीला जगभरातून प्रशंसक मिळाले होते. गेल्या दशकातील कोणत्याही इतर खेळाडूच्या तुलनेत त्याचे चाहते अधिक आहेत. मग हे खेळाडू ऑस्ट्रेलियातील असो वा दक्षिण अफ्रिकेतील अनेक लोक त्याच्या खेळाचे चाहते आहेत, असे शास्त्री म्हणाले.

6 / 8
विराट कोहलीने 123 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने  46.85 च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत. त्यात त्याचे 30 शतकांचा समावेश आहे.

विराट कोहलीने 123 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने 46.85 च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत. त्यात त्याचे 30 शतकांचा समावेश आहे.

7 / 8
कोहलीने टेस्ट फॉर्म्यटमध्ये  68 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यातील 40 मध्ये टीम इंडिया जिंकली आहे. कोणत्याही इतर कर्णधारापेक्षा ही आतापर्यंतची सर्वात मोठी चांगली कामगिरी आहे. कोहली आणि शास्त्री हे कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कोच-कप्तान ठरलेले आहेत.

कोहलीने टेस्ट फॉर्म्यटमध्ये 68 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यातील 40 मध्ये टीम इंडिया जिंकली आहे. कोणत्याही इतर कर्णधारापेक्षा ही आतापर्यंतची सर्वात मोठी चांगली कामगिरी आहे. कोहली आणि शास्त्री हे कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कोच-कप्तान ठरलेले आहेत.

8 / 8
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...