यावेळी त्यांनी मनसेवरही टीका केली. देशातील प्रमुख नेते एकत्र येतायत. त्यांच्या राहण्याची खाण्याची, व्यवस्था नीट व्हायला हवी. म्हणून अशा बैठका हॉटेलमध्ये घेतल्या जातात. एखाद्या भोजनालयात किंवा दादर, वांद्रेच्या हॉलमध्ये त्या होत नसतात, असा टोला त्यांनी लगावला.