AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: आचार्य चाणाक्य यांच्यामते अशा प्रकारची संतान असल्यापेक्षा नसलेलीच बरी

| Updated on: Jun 29, 2022 | 4:59 PM
Share
एकनापि सुवृक्षेन पुष्पितें सुवासिक । वसित तद्वनम् सर्वं सुपुत्रेण कुळ तथा । चाणक्याने तिसर्‍या अध्यायाच्या चौदाव्या श्लोकात लिहिले आहे की, ज्याप्रमाणे सुगंधी फुलांनी भरलेले एक झाड संपूर्ण वन सुगंधाने भरून टाकते, त्याचप्रमाणे पुत्रामुळे संपूर्ण वंश सुशोभित होतो.

एकनापि सुवृक्षेन पुष्पितें सुवासिक । वसित तद्वनम् सर्वं सुपुत्रेण कुळ तथा । चाणक्याने तिसर्‍या अध्यायाच्या चौदाव्या श्लोकात लिहिले आहे की, ज्याप्रमाणे सुगंधी फुलांनी भरलेले एक झाड संपूर्ण वन सुगंधाने भरून टाकते, त्याचप्रमाणे पुत्रामुळे संपूर्ण वंश सुशोभित होतो.

1 / 4
काहींना अनेक संतान असतात. पण त्यांच्या संख्येमुळे कुटुंबाचा मान वाढत नाही. कुटुंबाचा मान वाढवण्यासाठी एक सद्गुणी मुलगा पुरेसा आहे. धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांपैकी एकही सुसंस्कृत निघाला नाही. अशा शंभर पुत्रांचा काय उपयोग?

काहींना अनेक संतान असतात. पण त्यांच्या संख्येमुळे कुटुंबाचा मान वाढत नाही. कुटुंबाचा मान वाढवण्यासाठी एक सद्गुणी मुलगा पुरेसा आहे. धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांपैकी एकही सुसंस्कृत निघाला नाही. अशा शंभर पुत्रांचा काय उपयोग?

2 / 4
तिसर्‍या अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात चाणक्य लिहितात की, ज्याप्रमाणे एका सुकलेल्या झाडाला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण जंगल जळून राख होते, त्याचप्रमाणे एक मूर्ख आणि दुष्ट मुलगा संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो. ज्याप्रमाणे जंगलातील सुकलेल्या झाडाला आग लागते आणि संपूर्ण जंगल जळून जाते, त्याचप्रमाणे कुटुंबात वाईट मुलगा जन्माला आला तर तो संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो. कुळाची प्रतिष्ठा, मानसन्मान वगैरे सर्व धुळीला मिळते. कौरवांचा नाश करणाऱ्या दुर्योधनाचे उदाहरण सर्वांनाच माहीत आहे. लंकेचा अधिपती रावणही यातच मोडतो.

तिसर्‍या अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात चाणक्य लिहितात की, ज्याप्रमाणे एका सुकलेल्या झाडाला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण जंगल जळून राख होते, त्याचप्रमाणे एक मूर्ख आणि दुष्ट मुलगा संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो. ज्याप्रमाणे जंगलातील सुकलेल्या झाडाला आग लागते आणि संपूर्ण जंगल जळून जाते, त्याचप्रमाणे कुटुंबात वाईट मुलगा जन्माला आला तर तो संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो. कुळाची प्रतिष्ठा, मानसन्मान वगैरे सर्व धुळीला मिळते. कौरवांचा नाश करणाऱ्या दुर्योधनाचे उदाहरण सर्वांनाच माहीत आहे. लंकेचा अधिपती रावणही यातच मोडतो.

3 / 4
आचार्य चाणक्यांचा असा सल्ला होता की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात दान केले पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काहीही दान करू शकता. धार्मिक दृष्ट्या भूमी दान, कन्यादान, वस्त्रदान, अन्नदान आणि गाय दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, पण आचार्य चाणक्यांनी यापेक्षा आणखी काही  दान करणे सर्वश्रेष्ठ मानले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

आचार्य चाणक्यांचा असा सल्ला होता की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात दान केले पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काहीही दान करू शकता. धार्मिक दृष्ट्या भूमी दान, कन्यादान, वस्त्रदान, अन्नदान आणि गाय दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, पण आचार्य चाणक्यांनी यापेक्षा आणखी काही दान करणे सर्वश्रेष्ठ मानले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

4 / 4
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.