AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मळीयुक्त पाण्यामुळे लाखो माशांचा मृत्यू, 10 टन मृत माशांची विक्री झाल्याची चर्चा

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अशा पद्धतीच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. कारखान्यातील मळी पाण्यात सोडल्यानंतर माशांचा मृत्यू झाला आहे. सांगलीत मागच्या महिन्यात माशांचा खच पाहायला मिळाला होता.

| Updated on: Apr 03, 2023 | 9:31 AM
Share
साताऱ्यातील नीरा नदीत पाणी दूषित होऊन प्रदूषणामुळे लाखो मासे मृत्यूमुखी पडले आहेत.

साताऱ्यातील नीरा नदीत पाणी दूषित होऊन प्रदूषणामुळे लाखो मासे मृत्यूमुखी पडले आहेत.

1 / 5
फलटण तालुक्यातील होळ येथे ढगाई माता मंदिराच्या पाठीमागील बंधाऱ्याजवळ आलेल्या सोमेश्वर साखर कारखान्याच्या दूषित मळीयुक्त  पाण्यामुळे मागील तीन दिवसांपासून निरा नदी पात्रातील लाखो मासे मृत्युमुखी पडत आहेत.

फलटण तालुक्यातील होळ येथे ढगाई माता मंदिराच्या पाठीमागील बंधाऱ्याजवळ आलेल्या सोमेश्वर साखर कारखान्याच्या दूषित मळीयुक्त पाण्यामुळे मागील तीन दिवसांपासून निरा नदी पात्रातील लाखो मासे मृत्युमुखी पडत आहेत.

2 / 5
संपूर्ण नदीच्या पाण्याला गटाराचे स्वरूप  प्राप्त झाले आहे.

संपूर्ण नदीच्या पाण्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

3 / 5
नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे, यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे, यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

4 / 5
मृत झालेल्या माशांमधील १० टन माशांची विक्री झाल्याची चर्चा असून यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

मृत झालेल्या माशांमधील १० टन माशांची विक्री झाल्याची चर्चा असून यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

5 / 5
Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...