AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Auction 2022 मध्ये मिळाले फक्त 20 लाख, मुंबईच्या टॅलेंटेड फलंदाजाचं चौथं शतक, कोण आहे तो?

मुंबईचा युवा प्रतिभावान फलंदाज सरफराज खानला IPL Auction 2022 मध्ये फक्त 20 लाख रुपये मिळाले. पण म्हणून त्याचं टॅलेंट कमी होत नाही. सरफराज खानने पुन्हा एकदा आपल्यातली प्रतिभा दाखवून दिली आहे.

| Updated on: Feb 17, 2022 | 6:31 PM
Share
मुंबईचा युवा प्रतिभावान फलंदाज सरफराज खानला IPL Auction 2022 मध्ये फक्त 20 लाख रुपये मिळाले.  पण म्हणून त्याचं टॅलेंट कमी होत नाही. सरफराज खानने पुन्हा एकदा आपल्यातली प्रतिभा दाखवून दिली आहे. त्याने गुरुवारी सौराष्ट्राविरुद्ध शानदार शतक झळकावलं. सरफराजने संथ सुरुवात केली होती. पहिल्या 60 चेंडूत त्याने फक्त 9 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर सरफराजने सौराष्ट्राच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केलं.

मुंबईचा युवा प्रतिभावान फलंदाज सरफराज खानला IPL Auction 2022 मध्ये फक्त 20 लाख रुपये मिळाले. पण म्हणून त्याचं टॅलेंट कमी होत नाही. सरफराज खानने पुन्हा एकदा आपल्यातली प्रतिभा दाखवून दिली आहे. त्याने गुरुवारी सौराष्ट्राविरुद्ध शानदार शतक झळकावलं. सरफराजने संथ सुरुवात केली होती. पहिल्या 60 चेंडूत त्याने फक्त 9 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर सरफराजने सौराष्ट्राच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केलं.

1 / 5
सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पाचव शतक झळकावलं. महत्त्वाच म्हणजे मागच्या पाच रणजी सामन्यातील त्याच हे चौथ शतक आहे. त्याने एकदा नाबाद राहून त्रिशतक आणि एकदा नाबाद राहून द्विशतक झळकावलं आहे.

सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पाचव शतक झळकावलं. महत्त्वाच म्हणजे मागच्या पाच रणजी सामन्यातील त्याच हे चौथ शतक आहे. त्याने एकदा नाबाद राहून त्रिशतक आणि एकदा नाबाद राहून द्विशतक झळकावलं आहे.

2 / 5
अजिंक्य रहाणेनेही शतक झळकावलं आहे. खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या रहाणेसाठी हे शतक खूप महत्त्वाचं आहे. रहाणेने शतकी खेळीसह फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.

अजिंक्य रहाणेनेही शतक झळकावलं आहे. खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या रहाणेसाठी हे शतक खूप महत्त्वाचं आहे. रहाणेने शतकी खेळीसह फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.

3 / 5
संघाचा डाव अडचणीत सापडलेला असताना अजिंक्य रहाणे आणि सरफराझ मुंबईसाठी संकटमोचक बनले. एकवेळ मुंबईची स्थिती तीन बाद 44 होती. कॅप्टन पृथ्वी शॉ (1), आकाश गोमेल (8) आणि सचिन यादव (19) स्वस्तात बाद झाले. पहिल्या 13 षटकात मुंबईच्या तीन विकेट गेल्या होत्या. त्यावेळी सरफराजने रहाणेसोबत 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली.

संघाचा डाव अडचणीत सापडलेला असताना अजिंक्य रहाणे आणि सरफराझ मुंबईसाठी संकटमोचक बनले. एकवेळ मुंबईची स्थिती तीन बाद 44 होती. कॅप्टन पृथ्वी शॉ (1), आकाश गोमेल (8) आणि सचिन यादव (19) स्वस्तात बाद झाले. पहिल्या 13 षटकात मुंबईच्या तीन विकेट गेल्या होत्या. त्यावेळी सरफराजने रहाणेसोबत 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली.

4 / 5
सरफराज खानने मागच्या रणजी सीजनमध्ये सहा सामन्यात 928 धावा केल्या होत्या. त्यांची फलंदाजीची सरासरी 154 पेक्षा जास्त होती. त्याने 112 चौकार आणि 22 षटकार लगावले. सरफराजने या सीजनची सुद्धा धमाकेदार सुरुवात केली आहे.

सरफराज खानने मागच्या रणजी सीजनमध्ये सहा सामन्यात 928 धावा केल्या होत्या. त्यांची फलंदाजीची सरासरी 154 पेक्षा जास्त होती. त्याने 112 चौकार आणि 22 षटकार लगावले. सरफराजने या सीजनची सुद्धा धमाकेदार सुरुवात केली आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली