IND vs SA : दुसरा कसोटी सामना जिंकताच टीम इंडिया नोंदवणार असा विक्रम, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये होणार फायदा
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिला सामना जिंकत दक्षिण अफ्रिकेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधवी लागणार आहे. असं असताना टीम इंडियाने पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे विजयाच्या आशा वाढल्या आहे. जर विजय झाला तर टीम इंडिया नवा इतिहास रचणार आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
वानिंदु हसरंगाची टी 20I वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात कमाल, तिघांना पछाडलं
हृदयाच्या आरोग्यासाठी कोणती फळे खावीत ?
शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी या टिप्स आजमवा
अस्सल मराठमोळं सौंदर्य, भाग्यश्री मोटेच्या साडीमधील लुकवर चाहते फिदा
वनिता खरातचा नवीन लुक चर्चेत, साडीमधील फोटोंनी वेधलं लक्ष
युपी-बिहार नव्हे या सुशिक्षित राज्यात आहे देशातील सर्वात अस्वच्छ रेल्वे स्थानक, पाहा कोणते ?
