AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धचे शेवटचे दोन टी20 सामने होणार अमेरिकेत, टीम इंडियाचा रेकॉर्ड काय आहे? ते जाणून घ्या

IND vs WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच टी20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत 2-1 ने वेस्ट इंडिज आघाडीवर आहे. तर मालिकेत बरोबरी साधण्यासाठी चौथा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. अन्यथा ही मालिका थेट वेस्ट इंडिजच्या खिशात जाईल. विशेष म्हणजे शेवटचे दोन सामने अमेरिकेत होणार आहेत.

| Updated on: Aug 10, 2023 | 9:09 PM
Share
टी20 मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने कमबॅक केलं आहे. आता शेवटचे दोन सामने महत्त्वाचे ठरणार आहेत

टी20 मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने कमबॅक केलं आहे. आता शेवटचे दोन सामने महत्त्वाचे ठरणार आहेत

1 / 8
या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांचे यजमानपद वेस्ट इंडिजकडे होतं. तर उर्वरित दोन सामन्यांचे यजमानपद अमेरिका करत आहे. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या टी-20 सामना खेळण्यासाठी संघ अमेरिकेला रवाना झाला आहे.

या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांचे यजमानपद वेस्ट इंडिजकडे होतं. तर उर्वरित दोन सामन्यांचे यजमानपद अमेरिका करत आहे. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या टी-20 सामना खेळण्यासाठी संघ अमेरिकेला रवाना झाला आहे.

2 / 8
अमेरिकेत टीम इंडिया उर्वरित दोन सामने जिंकली तरच टी-20 मालिका जिंकेल. वेस्ट इंडिजने आणखी एक सामना जिंकल्यास ते टी20 मालिका जिंकतील.

अमेरिकेत टीम इंडिया उर्वरित दोन सामने जिंकली तरच टी-20 मालिका जिंकेल. वेस्ट इंडिजने आणखी एक सामना जिंकल्यास ते टी20 मालिका जिंकतील.

3 / 8
दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये होणार आहेत. या मैदानावर मेजर लीग क्रिकेट खेळले आहेत. त्यावेळी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे हे सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होईल अशी आशा आहे.

दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये होणार आहेत. या मैदानावर मेजर लीग क्रिकेट खेळले आहेत. त्यावेळी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे हे सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होईल अशी आशा आहे.

4 / 8
चौथा टी20 सामना 12 ऑगस्टला फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे. सामना रात्री 8 वाजता सुरू होईल.या मैदानावर मालिकेतील शेवटचा आणि पाचवा टी20 सामना असेल.

चौथा टी20 सामना 12 ऑगस्टला फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे. सामना रात्री 8 वाजता सुरू होईल.या मैदानावर मालिकेतील शेवटचा आणि पाचवा टी20 सामना असेल.

5 / 8
लॉडरहिल येथे खेळल्या गेलेल्या 4 पैकी 3 सामने विंडीजने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित ठरला आहे. दुसरीकडे, 2022 मध्ये येथे खेळलेले शेवटचे दोन सामने भारताने जिंकले होते.

लॉडरहिल येथे खेळल्या गेलेल्या 4 पैकी 3 सामने विंडीजने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित ठरला आहे. दुसरीकडे, 2022 मध्ये येथे खेळलेले शेवटचे दोन सामने भारताने जिंकले होते.

6 / 8
फ्लोरिडातील मैदान संथ खेळपट्टीसाठी ओळखले जाते. चौथा सामन्यात टीम इंडियात काहीच बदल नसेल असं सांगण्यात येत आहे. संजू सॅमसन यष्टिरक्षण करेल अशी क्रीडाप्रेमींची आशा आहे.

फ्लोरिडातील मैदान संथ खेळपट्टीसाठी ओळखले जाते. चौथा सामन्यात टीम इंडियात काहीच बदल नसेल असं सांगण्यात येत आहे. संजू सॅमसन यष्टिरक्षण करेल अशी क्रीडाप्रेमींची आशा आहे.

7 / 8
पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी20 विश्वचषक होत असल्याने या मैदानावरील दोन सामने टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी20 विश्वचषक होत असल्याने या मैदानावरील दोन सामने टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

8 / 8
Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.