IPL 2025 : प्लेऑफच्या दृष्टीने आरसीबीसाठी राजस्थानविरुद्धचा सामना महत्त्वाचा, कसं ते जाणून घ्या
आयपीएल 2025 स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात प्लेऑफचं अर्थात टॉप 4 चं गणित बदलताना दिसत आहे. आयपीएल स्पर्धेतील 42 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. हा सामना राजस्थानपेक्षा बंगळुरुसाठी महत्त्वाचा आहे. कारण दोन गुण सोडवले तर प्लेऑफचं गणित सोपं होईल .

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5